शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

गल्लो-गल्लीतील खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:20 IST

बल्लारपूर : मागील दोन वर्षांपासून बल्लारपूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारा प्रत्येक वॉर्डातील गल्लो-गल्लीत खड्डे खोदून पाईप टाकून घराला कनेक्शन ...

बल्लारपूर : मागील दोन वर्षांपासून बल्लारपूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारा प्रत्येक वॉर्डातील गल्लो-गल्लीत खड्डे खोदून पाईप टाकून घराला कनेक्शन देणे सुरू आहे. परंतु त्या खोदलेल्या खड्ड्यावर सिमेंट किंवा पेव्हर्स लावून बुजविण्यात आले नाही. त्यामुळे वॉर्डातील लोकांना पावसाळ्याच्या दिवसात त्रास होत आहे. ते खोदलेले खड्डे त्वरित बुजवावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आम आदमी पक्षातर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांना देण्यात आले आहे.

मजिप्राने पाईपलाईन टाकून दोन वर्षाचा कालावधी उलटला. परंतु खड्डे बुजविण्यात आले नाहीत. यामुळे रात्री-बेरात्री आवागमन करणाऱ्यांना त्रास होत आहे. शहरातील सर्वच वॉर्डात सिमेंटचे रस्ते तोडून हे काम करण्यात आले. ते त्वरित जैसे थे करण्यात यावे. नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. निवेदन देताना आप पक्षाचे जिल्हा विधी सल्लागार ॲड. किशोर पुसलवार, शहर अध्यक्ष रवीकुमार पुप्पलवार, तसेच अफझल अली, आसिफ शेख, समशेरसिंग चौहान, राकेश वडस्कर, उमेश काकडे, अवधेश तिवारी, सुधाकर गेडाम, कृष्णा मिश्रा, शुभम जगताप यांची उपस्थिती होती.

150721\img-20210714-wa0012.jpg

मुख्याधिकारी यांना निवेदन देताना कार्यकर्ते