शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनच्या भीतीने मजुरांना तेलंगणातून परतण्याची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:30 IST

गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा येथे महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पूल आहे. याच मार्गाने तेलंगणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील असंख्य मजूरवर्ग मिरची ...

गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा येथे महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणारा पूल आहे. याच मार्गाने तेलंगणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील असंख्य मजूरवर्ग मिरची तोडण्याकरिता तेलंगणा येथे गेला आहे. मागील वर्षी जीव मुठीत घेऊन परत यावे लागले. पुन्हा या मजुरांसमोर पोट भरण्याचे आव्हान होते. परत रोजगारासाठी मिरची तोडण्याकरिता असंख्य मजूर तेलंगणात गेले आहेत. मात्र, कोरोनाची दुसरी लाट समोर येण्याची चिन्हे दिसू लागल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परत देशात लाॅकडाऊन करावा लागल्यास तेलंगणात अडकून पडू. अन्न, वस्त्र, निवारा यापासून मुकावे लागेल, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण होऊ लागला आहे. लॉकडाऊनच्या इशाऱ्यामुळे मजुरांना स्वगृही परतण्याची ओढ लागली आहे.

कोट

मागील वर्षीप्रमाणे मजुरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन मजुरांनी करावे. सरकारने बाहेर गेलेल्या मजुरांना परत येण्याचे आवाहन करूनच लॉकडाऊनचा विचार करावा.

-देवीदास सातपुते, सरपंच, पोडसा.