शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हितासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 23:07 IST

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घामाला व कष्टाला न्याय मिळावा, याकरिता चिमूर येथील कृषी विभागातील स्वेच्छा निवृत कर्मचारी व शेतकरी निलेश राठोड यांनी बुधवारपासून चिमूर-उमरेड रोडवरील कन्हाळगाव जवळील शेतात उपोषणाला सुरुवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या घामाला व कष्टाला न्याय मिळावा, याकरिता चिमूर येथील कृषी विभागातील स्वेच्छा निवृत कर्मचारी व शेतकरी निलेश राठोड यांनी बुधवारपासून चिमूर-उमरेड रोडवरील कन्हाळगाव जवळील शेतात उपोषणाला सुरुवात केली आहे.या उपोषणाला चंद्रपूर व वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. उपोषणकर्ते निलेश राठोड हे कृषी विभागात काम करत असताना स्वेच्छा निवृत्ती घेऊन स्वत: ३८ एकर शेती करीत आहेत. यात ३४ एकरमध्ये ३५० क्विंटल तूर व चार एकरमध्ये शंभर क्विंटल धानाचे उत्पादन घेतात. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तूर उत्पादकांची उपेक्षा होत आहे. शेतकºयांचे नुकसान होऊ नये म्हणून चिमूर येथे तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे, तूर खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष १ जानेवारी ते ३० मेपर्यंत तूर खरेदी करण्यात यावी, तूर विक्रीनंतर आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी, तूर खरेदी पाच हजार ६७५ रुपये या हमी भावानेच खरेदी करण्यात यावी व अन्य मागण्या त्यांनी रेटून धरल्या आहेत. बुधवारी निलेश राठोड, यांच्यासोबत योगेश पाटील, राजू राठोड, प्रमोद मेंढूलकर, ब्रम्हा राठोड, प्रशांत हिंगे, नितेश राठोड, निलेश देशमुख, योगेश राठोड व अन्य शेतकरी बांधव उपोषणाला बसले होते.