शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
3
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
4
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
5
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
8
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
9
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
10
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
11
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
12
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
13
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
14
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
15
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
16
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
17
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
18
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
19
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
20
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू

शेती खर्च वाढला, मात्र उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 00:34 IST

सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

ठळक मुद्देखतांच्या किंमती अवाक्याबाहेर। मोफत पुरवठा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सततच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत आहे. यामुळे शेती तोट्यात चालली असून दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना खरिपासाठी खतांचा मोफत पुरवठा करण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.केंद्र शासनाने गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांना दिले जाणारे अनुदान कमी करण्याचे धोरण अवलंबविल्यामुळे खत कंपन्याकडून खतांच्या किंमतीत वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खताच्या एका गोणीमागे सुमारे दीडशे ते दोनशे रुपये भाववाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. खरीप हंगामासाठी शेतकºयांनी आपल्या शेतीची मशागत सुरू केली. यंदातरी चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी खरीप हंगामाचे नियोजन करीत आहेत. दरवर्षी शेतकरी उन्हाळ्याच्या शेवटी खतांची निवड करुन त्याची खरेदी करतात. मात्र, यावर्षी खतांची भाववाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अद्यापही खतांची खरेदी सुरू केलेली नाही.अशी आहे मागणीदुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात पुढे करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकºयांना खरीप हंगामासाठी क्षेत्रनिहाय मोफत खत पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी खतांशिवाय पर्याय नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.

टॅग्स :agricultureशेती