शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:41 IST

माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देसंजय धोटे : पांढरवाणी येथे सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : माणसाला जगण्याकरिता लागणाऱ्या गरजांपैकी एक वस्तू भाजीपाला. शेतकऱ्यांनी रसायनयुक्त खताचा वापर न करता सेंद्रिय शेतीकडे वळावे, रसायनयुक्त खतामुळे होणारे दुष्पपरिणाम आणि त्यातून होणारे आजार मानवाच्या जीवावर बेतले आहे. कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. पूर्वी सेंद्रिय शेतीकडे जास्त भर द्यायचे. पण आज याकडे दुर्लक्ष होत आहे. आज शेतकरी सर्वत्र रसायनयुक्त खते व औषधांचा वापर करीत असल्यामुळे याचा परिणाम मानवाच्या आरोग्यावर होत आहे. म्हणूनच शेतकºयांनी सेंद्रिय शेतीकडे ध्यान केंद्रित करून सेंद्रिय शेती करावी, असे प्रतिपादन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी केले.जिवती तालुक्यातील पांढरवाणी येथे आयोजित सेंद्रिय शेती मार्गदर्शन शिबिर व ग्रामस्वराज अभिमान यात्रेच्या समारंभाप्रसंगी ते बोलत होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन स्वराज्य सेंद्रिय शेती गट, राणी दुर्गावती महिला मंडळ व समस्त गावकºयांच्या वतीने करण्यात आले होते.ग्रामस्वराज अभिमान यात्रेचे आयोजन ११ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८ यादरम्यान करण्यात आले होते. राज्य व केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यत पोहचवण्याकरिता हे अभियान राबविण्यात आले. महिला बचतगटाच्या माध्यमातून सरकारच्या योजनेचा लाभ कसा मिळेल. तसेच महिलांना चुलीपासून मुक्ती मिळण्याकरिता उज्ज्वला गॅस योजनेची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहचविणे, अदिवासी महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, यासाठी सदर अभियान राबविण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी सरकारच्या विविध योजनेची माहिती दिली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती सुनील मडावी, भाजपा तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, भाजपा तालुका महामंत्री सुरेश केंद्रे, नानाजी बिरादार, कर्णू दुर्गे, अनिता दुर्वे, भाजयुमो तालुका महामंत्री रवी बुरडकर, जागुराम दुर्गे, बालाजी भुते, श्यामराव गेडाम, गोपीनाथ चव्हाण, लक्ष्मण बिरादार, अंकुश येमले, संभा पेंदोर, माणिक पेंदोर, भीमराव जुमनाके,सोयाबाई बिरादरी यावेळी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी गावातील महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.