शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

शेतकऱ्यांनी शेतीसोबत जोडधंदा सुरू करावा

By admin | Updated: July 30, 2016 01:27 IST

देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे.

हंसराज अहीर : बियाणे वाटप कार्यक्रमात केले आवाहन घोडपेठ : देशातील गरिबी अजूनही दूर झाली नसून शेतक-यांनी आपले उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. त्याकरिता शेतक-यांनी शेतीसोबतच ईतरही जोडधंदा सुरू करावा असे आवाहन केद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे आयोजीत मोफत भाजीपाला बियाणे वाटप व विकासकामांचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ग्रामपंचायतीच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी राज्याचे माजी पर्यावरण मंत्री संजय देवतळे, भाजपाचे जिल्हा महामंत्री विजय राऊत, भाजपा तालुकाध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, जि.प. सदस्य विजय वानखेडे, भद्रावती पं.स.च्या सभापती इंदूताई नन्नावरे, मुधोलीच्या सरपंच बेबी चवरे, कोंढेगावचे सरपंच राजू घोडमारे, भाजपा नेते अफजल भाई, तालुका महामंत्री रवी नागपुरे, मुधोली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष केशवराव जांभुळे, भद्रावती शहर महामंत्री प्रशांत डाखरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी ना. अहीर म्हणाले की, आपल्याकडील शेतकऱ्यांनी मधमाशी पालन, रेशीम किडे उद्योग, दुग्धव्यवसाय यासारखे जोडधंदे करणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आम्ही देण्यासाठी तयार आहोत. शासनातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. हळद या पिकाला जगभर मागणी असून तालुक्यामध्ये हळदीचे उत्पादन वाढवण्याचे त्यांनी शेतक-यांना आवाहन केले. तसेच या परिसरातील सिंचन क्षेत्र दुप्पट केल्याशिवाय तुम्हाला मते मागण्यासाठी येणार नाही असेही ना. अहीर यांनी आवर्जून सांगीतले. (वार्ताहर)