शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:27 IST

चंद्रपूर: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यातच शेतीहंगाम जवळ येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पीक ...

चंद्रपूर: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यातच शेतीहंगाम जवळ येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पीक कर्जाची रक्कम बँकेत जमा करून आता नवीन कर्ज घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र यासाठी शेतीचा सातबारा तसेच अन्य कागदपत्र लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सध्या कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या कामामध्ये लागली आहे. दरम्यान, काही तलाठी त्यांच्याकडे असलेल्या गावात जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा तसेच अन्य कागदपत्र घेण्यासाठी मुख्यालयी जावे लागत आहे. मात्र तिथेही ते भेटतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे.

सध्या लॉकडाऊन असल्याने पाहिजे तशा वाहनांच्या सुविधाही नाही. त्यातच कोरोना संकट असल्यामुळे मुख्यालयी येणेही धोक्याचे ठरत आहे.

वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तलाठ्यांना गावातच पाठवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.