शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:27 IST

चंद्रपूर: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यातच शेतीहंगाम जवळ येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पीक ...

चंद्रपूर: सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. त्यातच शेतीहंगाम जवळ येत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी मार्च महिन्यातच पीक कर्जाची रक्कम बँकेत जमा करून आता नवीन कर्ज घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र यासाठी शेतीचा सातबारा तसेच अन्य कागदपत्र लागत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सध्या कोरोनाची दहशत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा या कामामध्ये लागली आहे. दरम्यान, काही तलाठी त्यांच्याकडे असलेल्या गावात जात नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सातबारा तसेच अन्य कागदपत्र घेण्यासाठी मुख्यालयी जावे लागत आहे. मात्र तिथेही ते भेटतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे.

सध्या लॉकडाऊन असल्याने पाहिजे तशा वाहनांच्या सुविधाही नाही. त्यातच कोरोना संकट असल्यामुळे मुख्यालयी येणेही धोक्याचे ठरत आहे.

वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन तलाठ्यांना गावातच पाठवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.