शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

शेतकरी कर्जमुक्तीसाठी चिमुरात काँग्रेसची एसडीओ कार्यालयावर धडक

By admin | Updated: June 7, 2017 00:39 IST

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, याकरिता राज्यातील शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरुद्ध संप पुकारला आहे.

मागण्यांचे निवेदन : शेतमालाला हमीभाव द्यालोकमत न्यूज नेटवर्कचिमूर: शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, याकरिता राज्यातील शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरुद्ध संप पुकारला आहे. या शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवित चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात उपविभागीय कचेरीवर धडक दिली.शेतकरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे व सततच्या नापिकीने आनखीचन कर्जाच्या खाईत जात आहे. त्याकरिता त्यांनी कर्जमुक्तीची मागणी केली आहे. राज्यातील संपाची धग मंगळवारला चिमूर क्रांती नगरीत पोहचली. सकाळी ११ वाजता नेहरु चौकातून शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले.उपस्थित मोर्चेकऱ्यांना जि.प. सदस्य गजानन बुटले, राजू देवतळे, उपसभापती शांताराम सेलवटकर, संजय घुटके, राजू लोणारे, विजय डाबरे आदींनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे कृषी पंपाची वीजबील माफ करुन मोफत वीजपुरवठा झाला पाहिजे आदीसह अनेक मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळामध्ये जि.प. सदस्य गजानन बुटके, संजय घुटके, रत्नाकर विटाळे, शांताराम शेलवटकर, गीता कारमेंघे, रत्नमाला सोनुले, सुधीर जुमडे, पप्पू शेख, विजय डाबरे, विनोद ढाकुणकर, कादीर शेख, सुधीर पंदीलवार, मनिष नंदेश्वर, राजू हिंगणकर, बाळू बोभाटे आदी सहभागी होते.आठवडी बाजार बंद पाडणारसरकारने चार दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास तालुक्यातील भिसी, नेरी, शंकरपूर, जांभूळघाट व खडसंगी येथील आठवडी बाजार बंद पाडून आंदोलन तीव्र करण्याचे आवाहान जि.प. सदस्य गजानन बुटले यांनी केले. पालेभाज्या रस्त्यावर टाकून सरकारचा निषेधसरकार शेतमामाला हमीभाव व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या शेतकरीविरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी चिमूरच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर पालेभाज्या रस्त्यावर टाकून निषेध केला.