शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

शेतीच्या प्रगतीसाठी महिला शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:25 IST

शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा उपक्रम : शेतकऱ्यांच्या शिवाराची होणार निवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, यासाठी बियाणे व तंत्रज्ञानाचा वापर करताना संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतुने जिल्ह्यात शेतकरी व शेतकरी महिला शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या शेती शाळांसाठी शेतकऱ्यांचा शिवाराची निवड करण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे.खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, रासायनिक खते, बियाणे आणि शासनाच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे या हेतुने यापूर्वीदेखिल कृषी विभागाने योजना तयार केल्या होत्या. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे योजना कागदावरच राहिल्या. याचा अनिष्ठ परिणाम कृषी क्षेत्रावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पिके घेतात. त्यामुळे फारसे उत्पादन हाती येत नाही. ऐन हंगामाच्या कालावधीत योग्य मार्गदर्शनाअभावी चुकीचे बियाणे वापरले जाते, याचा फटका शेतकºयांना बसतो.गेल्यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस पिकाबाबत हा प्रकार घडला. भद्रावती, वरोरा, राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला. या हंगामात जिल्ह्यातील काही निवडक शेतकºयांच्या शेती शिवारात शेतीशाळा आयोजित करण्यात येणार आहे. कार्यशाळेला अधिकाधिक महिला शेतकरी उपस्थित राहतील, यादृष्टीने कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.प्रत्येक शेती शाळेसाठी १४ हजारांची तरतूदजिल्ह्यातील शेती शाळेसाठी शासनाने १४ हजार रूपयांची तरतूद केली आहे. कृषी सहाय्यकांकडून क्रापसॅफद्वारे निवडलेल्या गावांमध्ये प्रत्यक्षात शिवारात ही शेतीशाळा होईल. कार्यशाळा पार पडल्यानंतर संबंधित अहवाल नोंदणी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या मोहिमेची जबाबदारी आत्मावर सोपविण्यात आली आहे.