शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

बँक व तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: July 8, 2016 00:51 IST

खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची लागवडीसाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे.

गुंजेवाही : खरीप हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची लागवडीसाठी जुळवाजुळव सुरु झाली आहे. अशातच पिककर्ज मिळविण्यासाठी बँक व तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची पायपीट होत असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण भागात नाराजीचा सूर उमटत आहे.यावर्षी हवामान विभागाने पर्जन्यवृष्टी संदर्भात चांगला अंदाज वर्तविला आहे. यामध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस पडेल, असे संकेत दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काही प्रमाणात आशेचा किरण दिसत आहे. यावर्षी तरी निसर्गराजा कृपा करेल, अशी प्रार्थना करीत शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. मे महिन्याच्या अंतीम टप्प्यातच बहुतांश शेतकऱ्यांनी वखरणी करुन व काडीकचरा वेचून पेरणीसाठी शेती सज्ज केली. प्रखर उन्हातच शेतकरी मशागतच्या कामाला जोमाने लागला होता. सद्यस्थितीत अनेकांच्या पेरण्या झाल्या. आता शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. त्यामुळे काहीजण नवीन पीककर्ज तर काहीजन पूनर्गठन करुन पिककर्ज घेण्यासाठी कागदपत्राच्या जुळवाजुळवीत लागला आहे. या कागदपत्राची ज़ुळवाजुळव करताना तलाठी कार्यालयाकडून प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. पण काही ठिकाणी तलाठीच जागेवर मिळत नाही. तर काही ठिकाणी तलाठ्याकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे. बँक व्यवस्थापनही प्रतिसाद द्यायला तयार नसल्याने पायपीट होत आहे. (वार्ताहर)