शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

कालव्याच्या पाण्यापासून शेतकरी वंचित

By admin | Updated: October 9, 2014 22:58 IST

सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. उन्हामुळे शेतातील उभे पिके करपत आहे. त्यामुळे उत्पादनात परिणाम होण्याची शक्यता आहे. कालवे शेतापासून गेले असतानाही पाणी सोडण्यात आले नसल्याने वरोरा

वरोरा : सध्या पिकांना पाण्याची गरज आहे. उन्हामुळे शेतातील उभे पिके करपत आहे. त्यामुळे उत्पादनात परिणाम होण्याची शक्यता आहे. कालवे शेतापासून गेले असतानाही पाणी सोडण्यात आले नसल्याने वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.तालुक्यातील २२ गावामधून लाल पोथरा धरणातील पाणी कालव्यात सोडण्यात येते. या कालव्यातील पाण्यावर सिंचनाची सोय करण्यात येते. परिसरात याशिवाय इतर कोणतीही सिंचनाची व्यवस्था नाही. वरोरा तालुक्यातील हजारो हेक्टर शेती या कालव्यातील पाण्याने सिंचनाखाली आली आहे. यावर्षी पावसाळ्यात पाऊस कमी पडला. सध्या ऊन तापत असल्याने जमिनीला भेगा पडल्या आहे. यामुळे. पिक करपत आहे. कपाशीच्या पिकामधील पात्या व बोंडे गळून पडत आहे. त्यामुळे पिकांना पाण्याची सक्त आवश्यकता आहे. मात्र पाटबंधारे विभागाने कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन अद्यापही केले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पाणी सोडण्याचे जाहीर प्रकटीकरण करुन दिसही ठरविण्यात आला नाही. एवढेच नाही तर, पाणी वापर संस्थाना याबाबत कळविले सुद्धा नाही. त्यामुळे कालव्यातून पाणी केव्हा मिळेल, याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. शेतकरी पाटबंधारे विभाग कार्यालयात जावून कालवात पाणी सोडण्याबाबत विचारणा करीत आहे. मात्र त्यांचे समाधानही अधिकाऱ्यांकडून करण्यात येत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे बावीस गावांतीलस शेतकऱ्यांच्या डोळ्यात सध्या पाणी येत आहे. पाणी सोडावे याकरिता लालपोथरा संयुक्त कालवा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मांडवकर यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)