शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
फडणवीस, शिंदे, पवार, यांची पुस्तके कधी येणार?
6
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
7
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
8
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
9
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
10
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
11
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
12
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
13
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
14
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
15
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
16
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
17
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
18
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
19
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
20
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?

खरीपातील पीकविमा मोबदल्यासाठी शेतकऱ्यांच्या चकरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST

कापूस, धानपिकासह सर्वच पिकांवर गतवर्षी कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकरी पुरते मेटाकुटीला ...

कापूस, धानपिकासह सर्वच पिकांवर गतवर्षी कीड रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. उत्पादनापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकरी पुरते मेटाकुटीला आले आहेत. जिल्ह्यातील कोरपना, वरोरा, भद्रावती, राजुरा, मुल, सिंदेवाही तालुक्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला होता. त्यामुळे खरीपाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात घट आली. जिल्हा प्रशासनाने पिकांचे पंचनामे केले. मात्र पीक विमा कंपनीकडून मदत मिळाली नाही. त्यामुळे रबी हंगामातील पीक विमा योजनेत अनेक शेतकरी सहभागी झाले नाही. शासनाने जाहीर केलेली मदतही मिळाली नाही. रबी हंगामात सतत ढगाळ वातावरण असल्याने त्याचा फटका तूर व हरभऱ्यावर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभरा, तूर पिकांवर अळीने आक्रमण केल्याचे दिसून येत आहे.