शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

शेतकरीच देशाचा खरा आधारस्तंभ!

By admin | Updated: January 17, 2017 00:36 IST

विकासाची सुरुवात ही ग्रामीण भागातून होत असते. जिद्दीने व चिकाटीने कष्ट करणारी माणसे हि गावातीलच असतात.

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : नांदगाव येथे सत्कार समारंभआवाळपुर : विकासाची सुरुवात ही ग्रामीण भागातून होत असते. जिद्दीने व चिकाटीने कष्ट करणारी माणसे हि गावातीलच असतात. त्यांची नाळ ही मातीशी जुळली असते. देशाची प्रगती ही शेतकऱ्यांचा हाती आहे. शेतकऱ्यांचा मेहनतीने आणि कष्टानेच भारत देश हा प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे देशाचा खरा आधारस्तंभ हा शेतकरीच आहे. असे प्रतीपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.रविवारी नांदगाव (सुर्य) येथे आयोजीत सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात ना.हंसराज अहीर व आ. संजय धोटे यांनी शेतात नांगर चालवून केली. यावेळी रत्नागिरी सिमेंट कंपनीने हस्तांतरीत केलेल्या ४३ शेतकऱ्यांच्या ७६ हेक्टर जमिन २० वषार्तील संघषार्ने मिळवून दिल्याबद्दल केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांचा सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर उभे राहून त्यांना आधार दिल्याबद्दल घनशाम निखाडे, महेश्वर रणदिवे, रामदास कोहळे, सरपंच आशाताई थेरे, उपसरपंच संजय चौधरी, त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला.ना. हंसराज अहीर पुढे म्हणाले, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नाही. आपण नेहमीच शेताकर्यांचा पाठीशी उभे राहू. त्यांचा जमिन कवडी मोल भावाने विकू देणार नाही. तसेच अंबूजा सिमेंट कंपनीतील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू,अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी दिली. आ. संजय धोटे म्हणाले, ग्रामीण भागातील विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. गावातील रस्त्याचा विकास हे आमचे ध्येय असून भोयागाव ते गडचांदूर आणि राजूरा ते आदिलाबाद या रस्त्याला मंजुरी मिळाली असून लवकरच निधीमंजूर करुन काम सुरू करण्यात येईल. तसेच कवठाळा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर सरू करण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी राहुल सराफ, राजू घरोटे, अरुण मस्की, सुनील उरकुडे, मनोहर कुलसंगे, वाघुजी गेडाम, सतीश उपलेन्चवार, विशाल गज्जलवार, सरपंच आशा थेरे, उपसरपंच संजय चौधरी, अनिल पोडे, अरुण मडावी, कवडू जरिले आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महेंद्र चौधरी, प्रास्ताविक पुरुषोत्तम निब्रड व संजय चौधरी तर आभार संतोष पोडे यांनी मानले. (वार्ताहर)