शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

शेतकरीच देशाचा खरा आधारस्तंभ!

By admin | Updated: January 17, 2017 00:36 IST

विकासाची सुरुवात ही ग्रामीण भागातून होत असते. जिद्दीने व चिकाटीने कष्ट करणारी माणसे हि गावातीलच असतात.

हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : नांदगाव येथे सत्कार समारंभआवाळपुर : विकासाची सुरुवात ही ग्रामीण भागातून होत असते. जिद्दीने व चिकाटीने कष्ट करणारी माणसे हि गावातीलच असतात. त्यांची नाळ ही मातीशी जुळली असते. देशाची प्रगती ही शेतकऱ्यांचा हाती आहे. शेतकऱ्यांचा मेहनतीने आणि कष्टानेच भारत देश हा प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे देशाचा खरा आधारस्तंभ हा शेतकरीच आहे. असे प्रतीपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.रविवारी नांदगाव (सुर्य) येथे आयोजीत सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात ना.हंसराज अहीर व आ. संजय धोटे यांनी शेतात नांगर चालवून केली. यावेळी रत्नागिरी सिमेंट कंपनीने हस्तांतरीत केलेल्या ४३ शेतकऱ्यांच्या ७६ हेक्टर जमिन २० वषार्तील संघषार्ने मिळवून दिल्याबद्दल केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांचा सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर उभे राहून त्यांना आधार दिल्याबद्दल घनशाम निखाडे, महेश्वर रणदिवे, रामदास कोहळे, सरपंच आशाताई थेरे, उपसरपंच संजय चौधरी, त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला.ना. हंसराज अहीर पुढे म्हणाले, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होवू देणार नाही. आपण नेहमीच शेताकर्यांचा पाठीशी उभे राहू. त्यांचा जमिन कवडी मोल भावाने विकू देणार नाही. तसेच अंबूजा सिमेंट कंपनीतील प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू,अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी दिली. आ. संजय धोटे म्हणाले, ग्रामीण भागातील विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. गावातील रस्त्याचा विकास हे आमचे ध्येय असून भोयागाव ते गडचांदूर आणि राजूरा ते आदिलाबाद या रस्त्याला मंजुरी मिळाली असून लवकरच निधीमंजूर करुन काम सुरू करण्यात येईल. तसेच कवठाळा येथिल प्राथमिक आरोग्य केंद्र लवकर सरू करण्यात येईल असे ते म्हणाले. यावेळी राहुल सराफ, राजू घरोटे, अरुण मस्की, सुनील उरकुडे, मनोहर कुलसंगे, वाघुजी गेडाम, सतीश उपलेन्चवार, विशाल गज्जलवार, सरपंच आशा थेरे, उपसरपंच संजय चौधरी, अनिल पोडे, अरुण मडावी, कवडू जरिले आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन महेंद्र चौधरी, प्रास्ताविक पुरुषोत्तम निब्रड व संजय चौधरी तर आभार संतोष पोडे यांनी मानले. (वार्ताहर)