शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

शेतमजूर दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

पळसगाव : शेतकऱ्यांना विविध सोसायट्या, सहकारी संस्था याकडून पीक कर्ज घेऊन शेतीसाठी पैसा उभा केला आहे. त्यातूनच शेतकऱ्यांनी शेतात ...

पळसगाव : शेतकऱ्यांना विविध सोसायट्या, सहकारी संस्था याकडून पीक कर्ज घेऊन शेतीसाठी पैसा उभा केला आहे. त्यातूनच शेतकऱ्यांनी शेतात कापूस, सोयाबीन, तूर, यासारख्या खरीप पिकाची लागवड केली आहे; परंतु सध्या पाऊस बऱ्यापैकी पडल्यामुळे कापूस, सोयाबीन हे पीक चांगले बहरले. परंतु त्याचबरोबर शेतात पिकाबरोबर गवतदेखील वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ते गवत काढण्यासाठी मजुराची गरज आहे. परंतु मजुरांच्या टंचाईबरोबर मजुरी दरवाढीच्या समस्याला शेतकऱ्यांना समोर जावे लागते आहे.

काही गावांत तर मजूर न मिळत असल्यामुळे इतर गावांतून मजूर बोलावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील मजुराला १५० ते २०० रुपये मजुरी व त्याचबरोबर त्यांना या-जायचे भाडेसुद्धा द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. तणनाशक बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; परंतु त्यांच्या किमती खूप महागड्या असल्यामुळे तसेच तणनाशक फवारणीमुळे पिकाच्या उत्पादनावरदेखील त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे कितीही खर्च झाला तरी निंदण्याशिवाय पर्याय नाही.

130821\img-20210810-wa0005.jpg~130821\img-20210810-wa0007.jpg~130821\img-20210810-wa0006.jpg

caption~caption~caption