शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

शेतमजूर दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

पळसगाव : शेतकऱ्यांना विविध सोसायट्या, सहकारी संस्था याकडून पीक कर्ज घेऊन शेतीसाठी पैसा उभा केला आहे. त्यातूनच शेतकऱ्यांनी शेतात ...

पळसगाव : शेतकऱ्यांना विविध सोसायट्या, सहकारी संस्था याकडून पीक कर्ज घेऊन शेतीसाठी पैसा उभा केला आहे. त्यातूनच शेतकऱ्यांनी शेतात कापूस, सोयाबीन, तूर, यासारख्या खरीप पिकाची लागवड केली आहे; परंतु सध्या पाऊस बऱ्यापैकी पडल्यामुळे कापूस, सोयाबीन हे पीक चांगले बहरले. परंतु त्याचबरोबर शेतात पिकाबरोबर गवतदेखील वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ते गवत काढण्यासाठी मजुराची गरज आहे. परंतु मजुरांच्या टंचाईबरोबर मजुरी दरवाढीच्या समस्याला शेतकऱ्यांना समोर जावे लागते आहे.

काही गावांत तर मजूर न मिळत असल्यामुळे इतर गावांतून मजूर बोलावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील मजुराला १५० ते २०० रुपये मजुरी व त्याचबरोबर त्यांना या-जायचे भाडेसुद्धा द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे. तणनाशक बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे; परंतु त्यांच्या किमती खूप महागड्या असल्यामुळे तसेच तणनाशक फवारणीमुळे पिकाच्या उत्पादनावरदेखील त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे कितीही खर्च झाला तरी निंदण्याशिवाय पर्याय नाही.

130821\img-20210810-wa0005.jpg~130821\img-20210810-wa0007.jpg~130821\img-20210810-wa0006.jpg

caption~caption~caption