शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

शेतकरी कर्जमाफी ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:57 IST

मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकºयांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा आरोप : हंगाम सुरू होऊनही कर्ज मिळत नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली. त्या योजनेत १ लाख ५० हजारांच्या खाली असलेले कर्ज माफ करण्यात आले. दीड लाखांच्यावर असलेल्या कर्जाकरिता एकमूस्त रक्कम भरून दीड लाखांची कर्जमाफी मिळवून घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार काही शेतकºयांनी वरील रक्कम भरून कर्जमाफीची प्रतिक्षा सुरू केली. मधल्या काळात आलेल्या ग्रीन याद्यांमध्ये अत्यल्प कमी शेतकऱ्यांची नावे आली आहे. परंतु, त्यांनाही कर्ज मिळाले नाही. शेती हंगामाला हळूहळू प्रारंभ होत आहे. बँकेकडून कर्ज मिळेल या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांना आता कर्ज मिळण्याची कोणतीही आशा दिसत नसल्याने त्या शेतकऱ्यांनी उधारीवर बियाणे व खते मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्यात यश येताना दिसत नसल्यामुळे सावकाराच्या उंबरठ्यावर जाण्याची वेळ आली आहे. सन २०१७ मध्ये कृषी कर्ज उचलेल्या ज्या शेतकऱ्यांना २०१८ च्या हंगामात कर्ज मिळाले नाही. पुनर्गठण करण्याची मागणी आहे.सुनावणीनंतरही नाही कार्यवाहीज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. त्या शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्जाच्या छायांकित प्रतिसह अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले. अर्जावर सुनावणी झाली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्जमाफी होणार की नाही तसेच नव्या हंगामात पैशाची जुळवाजळव कुठून करावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.