शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

शेतकरी कर्जमाफी ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:57 IST

मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकºयांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा आरोप : हंगाम सुरू होऊनही कर्ज मिळत नसल्याने अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील दोन वर्षांपूर्वी शासनाने केलेली कर्जमाफी अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बँकेचे व्यवहार रखडले आहे. कर्जमाफी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.सन २०१७ मध्ये महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली. त्या योजनेत १ लाख ५० हजारांच्या खाली असलेले कर्ज माफ करण्यात आले. दीड लाखांच्यावर असलेल्या कर्जाकरिता एकमूस्त रक्कम भरून दीड लाखांची कर्जमाफी मिळवून घेण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार काही शेतकºयांनी वरील रक्कम भरून कर्जमाफीची प्रतिक्षा सुरू केली. मधल्या काळात आलेल्या ग्रीन याद्यांमध्ये अत्यल्प कमी शेतकऱ्यांची नावे आली आहे. परंतु, त्यांनाही कर्ज मिळाले नाही. शेती हंगामाला हळूहळू प्रारंभ होत आहे. बँकेकडून कर्ज मिळेल या आशेवर थांबलेल्या शेतकऱ्यांना आता कर्ज मिळण्याची कोणतीही आशा दिसत नसल्याने त्या शेतकऱ्यांनी उधारीवर बियाणे व खते मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. पण त्यात यश येताना दिसत नसल्यामुळे सावकाराच्या उंबरठ्यावर जाण्याची वेळ आली आहे. सन २०१७ मध्ये कृषी कर्ज उचलेल्या ज्या शेतकऱ्यांना २०१८ च्या हंगामात कर्ज मिळाले नाही. पुनर्गठण करण्याची मागणी आहे.सुनावणीनंतरही नाही कार्यवाहीज्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. त्या शेतकऱ्यांना आॅनलाईन अर्जाच्या छायांकित प्रतिसह अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले. अर्जावर सुनावणी झाली. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कर्जमाफी होणार की नाही तसेच नव्या हंगामात पैशाची जुळवाजळव कुठून करावी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.