शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कामे दाखवून अफरातफरीचा आरोप

By admin | Updated: October 26, 2016 01:22 IST

सावली तालुक्यातील अंतरगाव (निफंद्रा) येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाने शासनाकडून आलेल्या मनरेगा व इतर निधीचा गैरवापर करून

चौकशीचे आदेश : अधिक देयक अदाचंद्रपूर : सावली तालुक्यातील अंतरगाव (निफंद्रा) येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाने शासनाकडून आलेल्या मनरेगा व इतर निधीचा गैरवापर करून लाखोची अफरातफर केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. ग्रामसभेत चौकशीचे आदेश देऊन जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी व गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आलीे.अंतरगाव या गावाची लोकसंख्या ्अंदाजे सात ते आठ हजार आहे. शेतीवर जाण्यासाठी पांदण रस्ते आहे. या रस्त्यावरून ये-जा करण्याकरिता शेतकऱ्यांना त्रास होत होता. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेतून पांदण रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. २०१२-१३ व २०१३-१४ या वर्षात पांदण रस्त्याची अनेक कामे ग्रामपंचायत व कंत्राटदाराकडून करण्यात आली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलेल्या कामाचा मोबदला मजुरांना कमी देण्यात आला. याबाबत ग्रामस्थानी सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. राईस मिल ते मायाबाई मस्के या पांदन रस्त्याचे काम सन २०१३-१४, व २०१४-१५ मध्ये करण्यात आले. मात्र या कामाचे बिल दोनदा अदा केल्याचे दाखविण्यात आले. याही कामाचा मोबदला मजुरांना पूर्णत: अदा करण्यात आलेला नाही.सभेत हा सर्व गैरप्रकार उघडकीस आल्याने चौकशीचे आदेश देण्यात आले. ग्रामसभा अशोक नंदनवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला विस्तार अधिकारी, सामाजिक अंकेक्षण संचालनालय, नागपूरच्या विभागीय अधिकारी चेतना लाटकर यांच्या उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)ग्रामसभेत आढळला गैरव्यवहाररुग्णालयाच्या अंतरगाव ते नदी घाट या पांदन रस्त्याचे काम न करता २ लाख ३६ हजार रुपये अदा केल्याचे दाखविण्यात आले. परंतु ते बिल रेकॉर्डला जोडण्यात आले नाही. रक्कमेतून कंत्राटदाराला ६ लाख रुपये जास्तीचे देण्यात आले ही तफावत अंकेक्षण अहवालामध्येही दाखविण्यात आली. परंतु त्याचीही नोंद कॅशबुकला नाही. माडू राऊत ते मुकुंदा लाकडे या पांदन रस्ता तयार करण्यात आला. या कामाचे ३ लाख ९८ हजार रुपये अदा करण्यात आले. परंतु ग्रामसेवकाने याची नोंद कॅशबुकला घेतली नाही. सदर कामाचे बिल नसताना ही रक्कम कंत्राटदारात देण्यात आली. याच पांदण रस्त्याला ४ लाख ४७ हजार रुपये बिल दाखवून पुन्हा अदा करण्यात आले. त्यानंतरही १ लाख ९१ हजार कंत्राटराला कमी दिल्याचे ग्रामसभेच्या सभेला दिसून आले.