शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

६,७३२ शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाखांचा फ टका

By admin | Updated: July 3, 2017 00:52 IST

यावर्षी तुरीचे चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी उत्पादन झाले. मात्र बाजार भाव घसरले. त्यातच शासनाने हमी भावाने तूर खरेदी केंद्र उशिराने सुरू केले.

दर कोसळले : मिळेल त्या भावात तुरीची विक्रीप्रविण खिरटकर । लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : यावर्षी तुरीचे चंद्रपूर जिल्ह्यात विक्रमी उत्पादन झाले. मात्र बाजार भाव घसरले. त्यातच शासनाने हमी भावाने तूर खरेदी केंद्र उशिराने सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात तुरी विकल्या. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सहा हजार ७३२ शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाख रुपयांचा फटका बसला आहे. मागील काही वर्षापासून अल्वावधित होणाऱ्या व कमी खर्च असलेल्या सोयाबीन पिकाची शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करीत होते. परंतु मागील वर्षी तुरीचे भाव सर्वाधिक असल्याने मागील हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाकडे पाठ दाखवित तूर पीक घेतले. तुरीचे उत्पादनही चांगले झाले. शासनाने तुरीचा पाच हजार ५० रूपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला. तुरी निघताच बाजारातील भाव पडले. जास्त दिवस तूर घरात ठेवल्यास त्याची प्रतवारी खराब होईल, अशा संकटात तूर उत्पादक शेतकरी सापडला. शासनाने हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब केला. त्यामूळे व्यापाऱ्याकडे जिल्ह्यातील सहा हजार ७३२ शेतकऱ्यांनी ७३ हजार ७३५ क्ंिटल तुरी विकल्या.शेतकऱ्यांना साधारणता चार हजार प्रति क्ंिवटल भाव खुल्या बाजारात मिळाला. शासनाचा पाच हजार ५० रूपये प्रति क्ंिवटल हमी भाव बघता शेतकऱ्यांना पाच कोटी ८९ लाख ४४ हजार ९०० रूपयांचा फ टका बसला आहे.