शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

नवविवाहितांनी लग्न सोहळ्यातच केले नेत्र, अवयव व देहदान

By admin | Updated: May 1, 2017 00:40 IST

एरवी लग्न सोहळा म्हटले तर बँड, अक्षताच्या नावाखाली तांदूळ, फुले अकारण उधळली जातात.

घुग्घुस : एरवी लग्न सोहळा म्हटले तर बँड, अक्षताच्या नावाखाली तांदूळ, फुले अकारण उधळली जातात. मात्र आज रविवारी येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळयात नववधू व वराच्या परिवाराच्या संमतीने नवविवाहितांनी देहदान, नेत्रदान, अवयव दानाची घोषणा करून लग्न सोहळ्यातून समाजापुढे नवा आदर्श ठेवला. त्यांच्या या संकल्पनेचे सर्वांनी कौतुक करून स्वागत केले आहे. आज रविवारी येथील लक्ष्मण शंकर टिपले यांच्या स्मृती नामक मुलीचा विवाह बल्लारपूरच्या विद्या नगर वार्डातील दिवंगत कृष्णाजी गायकवाड यांचा मुलगा सुनील यांच्याशी येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात नियोजित वेळेनुसार पार पडला. यावेळी दोन्ही परिवाराच्या संमतीने नवविवाहितांनी देहदानाची संकल्पना करून घोषणा केली. इतकेच नव्हे तर देहदाना कसे श्रेष्ठ दान आहे, याचे महत्व सांगणारे एक पाम्पलेटच तयार करून त्यांनी विवाहाला उपस्थित नागरिकांना वाटले. यातून त्यांनी एक सामाजिक चळवळ उभी करून चांगला संदेश लोकांपर्यत संदेश पोहचविण्याचे काम केले. या आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडलेल्या लग्न सोहळ्याची शहरात दिवसभर चर्चा होती. महाकारूणीक पिपल्स फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून हा संकल्प करण्यात आला. यावेळी इतरांनीही अवयव दान केले.