शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जनकल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवा : अहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 22:15 IST

ग्रामीण शेतकरी व गरीब वर्गाच्या तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी अनेक जनकल्याणकारी योजना केंद्र शासनाने सुरू केला आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची व त्यांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी म्हणून भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण शेतकरी व गरीब वर्गाच्या तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी अनेक जनकल्याणकारी योजना केंद्र शासनाने सुरू केला आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची व त्यांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी म्हणून भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.जलाराम भवन येथे चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या (ग्रामीण) बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आ. नाना श्यामकुळे, जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर अनिल फुलझेले, विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, चंद्रकांत गुंडावार, वनिता कानडे, महामंत्री राहुल सराफ, संजय गजपुरे, जैनुद्दीन जव्हेरी, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, संध्या गुरनुले, बबन निकोडे, रोहिनी देवतळे, डॉ. भगवान गायकवाड, केशव गिरमाजी, गजानन गोरंटीवार, नामदेव डाहुले, सुनील उरकुडे, नारायण हिवरकर, रत्नमाला भोयर, गोदावरी केंद्रे, शिवाजी सेलोकर, किशोर बावणे, हिरामन खोब्रागडे, कृष्णा सहारे, डॉ. हटवादे, वाघू गेडाम, मनोहर कुळसंगे आदी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांचा सत्कार करण्यात आला.