शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

चिनी वस्तूवर बहिष्कार टाका

By admin | Updated: October 29, 2016 00:51 IST

चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताची चारही बाजूने कोंडी होत आहे.

रघुवीर अहीर : कमल स्पोर्र्टींग कल्बचे आंदोलन चंद्रपूर : चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताची चारही बाजूने कोंडी होत आहे. पाकिस्तानला शस्त्र, अस्त्र उपलब्ध करुन देत असल्यामुळे आपल्या जवानाचा नाहक बळी जात आहे. मात्र आर्थिक बाजूने चीनच्या उत्पादीत वस्तूचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करीत आहोत. त्यामुळे चीनची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. त्यामुळे आपणाला चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे, असे वक्तव्य कमल स्पोर्र्टींग कल्बचे अध्यक्ष रघूवीर अहीर यांनी केले.चिनी वस्तूच्या बहिष्कार आंदोलनालनासाठी काढण्यात आलेल्या रॅलीच्या वेळी ते बोलत होते. कमल स्पोर्र्टींग कल्ब व स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी गिरणार चौकातून गांधी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. कमल स्पोर्र्टींग कल्बचे मार्गदर्शक शिवम त्रिवेदी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रघूवीर अहीर म्हणाले, आज आपण प्रत्येक छोट्या मोठ्या सर्व वस्तंूसाठी चिनी वस्तूचा वापर करीत आहोत. त्या वस्तूचा वापर करणे टाळावे व चिनी वस्तूवर बहीष्कार टाकावा, असे आवाहन केले. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष सुरज पेंदूलवार म्हणाले, चीन भारताच्या विरोधी पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तानसोबत प्रत्यक्ष व चीनसोबत अप्रत्यक्ष लढाई करावी लागत आहे. चीनचे सामर्थ्य त्यांच्या व्यापारावर अवंलबून आहे. त्यामूळे चिनी वस्तूवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा, असे ते म्हणाले. यावेळी मोहन चौधरी यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी कल्बचे अध्यक्ष रघूवीर अहीर, सुरज पेंदूलवार, राहूल गायकवाड, हिमायू अली, प्रज्वल कडू, शिवम त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्वल कडू यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिनव लिंगोजवार, जगदीश दंडेले, तेजा सिंग, महेश अहीर, कमल कालीवाले, रवी बनकर, हेमराज काबलिया, जितू शर्मा, मयूर झाडे, विपीन मेंढे, अक्षय खांडेकर, जितेश वासेकर आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)