शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जिवंतपणीच भोगाव्या लागतात नरकयातना!

By admin | Updated: September 26, 2015 00:48 IST

प्रस्तुत प्रतिनिधीने पालडोह, कामतगुडा गावात भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यात अनेकांनी शासन प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला.

शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष : पहाडावरील नागरिकांना पक्क्या रस्त्यांचे स्वप्न धूसरप्रस्तुत प्रतिनिधीने पालडोह, कामतगुडा गावात भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यात अनेकांनी शासन प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. खराब रस्त्यामुळे गावात वाहने जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णांचा बळी जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्ते हे प्रगतीचे पहिले पाऊल मानले जाते. मात्र जिवती तालुक्यातील रस्ते पाहिले की वास्तव्य लक्षात येते. माजटी, गणेरी, सोरेकासा, घोडणकप्पी, पालडोह, कामतगुडा (गौरी), अंतापूर, कलीगुडा, शंकरलोधी, धनकदेवी अशा अनेक रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. बांधकाम विभाग मात्र या तालुक्याकडे लक्ष द्यायलाच तयार नाही. देशाचा विकास करायचा असेल तर प्रथम खेड्याकडे चला. खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. मात्र शासकीय यंत्रणेलाच याचा विसर पडल्याचे दिसत आहे. वरील गावात कुठलेच वाहन जात नाही. गेले तरी मोठे कसरत करीत वाहन चालवावे लागते.वर्षभरापूर्वी आपण इतर गावात नाही; पण घोडणकप्पी गावात गेले होते. तेव्हा विदारक वास्तव्य आपणालाही पाहायला मिळाले. त्यानुसार संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून सूचना दिल्या आहेत. मात्र अजून कुठल्याच हालचाली दिसत नाही. याबाबत आणखी पाठपुरावा केला जाईल. - अश्विनी गुरमे, सभापती, पंचायत समिती, जिवतीरस्त्याअभावी विकास खुंटलापहाडावरील अनेक गावात दळणवळण करण्यासाठी असलेले मुख्य रस्तेच खराब झाल्याने शासनाच्या महत्वाकांक्षी अनेक योजना गावात आल्या नाहीत. स्वातंत्र्यानंतरही या गावांना आहे त्याच स्थितीत जीवन जगावे लागत असल्याचे मत पालडोहचे बालाजी पवार, घोडणकप्पीचे रामू आत्राम तर कामतगुडा (गौरीचे) उत्तम राठोड, भाऊसाहेब राठोड यांनी ‘लोकमत’समोर व्यक्त केले.