शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घ्या

By admin | Updated: August 22, 2015 01:39 IST

वनविभागाच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर सामावून घेण्यासाठी ....

वनमंत्र्यांना साकडे : शिष्टमंडळाने दिले निवेदनकोठारी : वनविभागाच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारकांनी कोठारीत स्वातंत्र्यदिनी झालेल्या कार्यक्रमात साकडे घातले. त्यांना विनवनी करून कुटुंबाची होत असलेली वाताहात थांबविण्यासाठी एकाला तरी नोकरीवर घ्यावे अशी विनंती केली. तसेच निवेदनही देण्यात आले.वनविभागात कार्यरत असताना आपले कर्तव्य बजावत असताना आलेल्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. घरचा कर्ता पुरूष एकाएकी निघून गेल्याने कुटुंबाची वाताहात होते. घरी दारिद्र निर्माण होवून मुलांचा शैक्षणिक, कौटुंबिक विकास थांबतो. परिणामी तरुण नैराश्यापोटी वाममार्गाने लागतो. त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर होते. वनविभागात कार्यरत मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनांना नोकरी देण्यासाठी शासन विचाराधिन नाही. अनुकंपाधारकाचे वय निघून जात आहे. तरीही त्यास शासनाकडून नोकरीची संधी दिल्या जात नाही. ेकवळ निरनिराळे नियम बनवून अनुकंपाधारकाची फरफट सुरू आहे. कोणते ना कोणते कारण पुढे करून अनुकंपाधारकांना डावलण्याचा शासनाचा कट आहे. वनविभागात अनेक रिक्त पदे आहेत. ते वेळोवेळी भरले जातात. मात्र अनुकंपाधारकांना १० टक्के राखीव असल्याचे सांगण्यात येते. मात्र आजपर्यंत अनुकंपाधारकांना कुठेही संधी देण्यात आली नाही.सध्या राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. त्यांना अनुकंपाधारक अनेकदा भेटले. आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. मात्र त्यांच्याकडून अजूनपर्यंत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अनुकंपाधारकांत तीव्र नाराजी पसरली आहे. वनमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी अनुकंपाधारकांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवून कुटुंबाची होत असलेली वाताहत थांबवून कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घेवून कुटुंबाला नवसंजीवनी द्यावी, यासाठी कोठारी येथे झालेल्या कार्यक्रमात अनुकंपाधारकांनी वनमंत्र्यांना साकडे घातले. (वार्ताहर)