शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अचानक बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांत संताप

By admin | Updated: August 25, 2014 23:54 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश सोमवारी धडकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सत्राच्या मधातच बदल्या झाल्याने

चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश सोमवारी धडकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सत्राच्या मधातच बदल्या झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे किमान यावर्षासाठी तरी बदल्या रद्द कराव्या, अशी मागणी कर्मचारी करीत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या उन्हाळ्यात किंवा जुन महिन्यात अनेकवेळा होतात. बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांना अडचण होणार नाही, याची खबरदारी घेतल्या जाते. विशेष म्हणजे, अनेक कर्मचाऱ्यांचे पाल्य शाळा, महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. आता सत्राच्या मध्यातच बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी फजीती होणार आहे. काही कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली होती. या कर्मचाऱ्यांचा कुठेही विचार न करता उलट त्यांची दूरवर बदली केली आहे. तर काही कर्मचाऱ्यांची मागील वर्षीच बदली झाली असतानाही त्यांचीही यावेळी बदली करण्यात आली आहे.उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बदली झाली असती तर, पाल्यांचा दाखला सोयीनुसार घेता आला असता, आता मात्र पाल्य एकीकडे आणि पालक दुसरीकडे अशी अवस्था या कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे किमान यावर्षीसाठी बदली रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)