शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

खाद्यतेलाचे दर भडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST

बल्लारपूर : गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ते आता प्रतिलिटर १२० ते १७० ...

बल्लारपूर : गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. ते आता प्रतिलिटर १२० ते १७० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या घरखर्चात वाढ होऊन त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत खाद्यतेलाच्या दरामध्ये प्रतिलिटर ५० ते ७० रुपये दरवाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेल दर वाढले असताना खाद्यतेल यांच्या दरात वाढ झाली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अचानक खाद्यतेलाची मागणी वाढली आणि मागणी वाढली की साहजिक दरात वाढ व्हायला सुरवात झाली आणि ते सातत्याने कमी जास्त प्रमाणात वाढतच आहे. यावर्षी खाद्यतेलाच्या दरात नवा उच्चांक गाठला असून, एकाच वर्षी एवढ्या मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाच्या दरात कधीच वाढ झाली नव्हती. असे व्यापाऱ्यांचे व गृहणींचेदेखील म्हणणे आहे. सोयाबीन तेल सध्या १२० ते १३० रुपये प्रति लिटरमध्ये असून, गतवर्षी ते ६० ते ८० रुपयांच्या दरम्यान होते. पामतेल आता १२० रुपये प्रति लिटर असून, गतवर्षी ते ८० ते ८५ या दरात होते. शेंगदाणा तेल १६० ते १७० रुपये लिटरपर्यंत पोहोचले असून, गतवर्षी ते १०० ते ११०च्या दरम्यान होते. एकंदरीत वाढलेल्या खाद्यतेलाच्या किमतीमुळे गृहिणीच्या घर खर्चात निश्चितच वाढ झाली आहे.