शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

कोरपना तालुक्यातील रस्त्यांचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST

गडचांदूर ते कोरपना हा प्रमुख राज्य महामार्ग उखडलेला आहे. रोजच किरकोळ अपघात होतात. गडचांदूर ते नांदा फाटा हा ७ ...

गडचांदूर ते कोरपना हा प्रमुख राज्य महामार्ग उखडलेला आहे. रोजच किरकोळ अपघात होतात. गडचांदूर ते नांदा फाटा हा ७ किमीच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. जड वाहतुक सतत सुरू असते. रस्त्याची कितीही डागडूजी केली तरी जैसे थे अवस्था होते. भोयगाव ते गडचांदूर, भोयगाव ते गाडेगाव विरुर, नारांडा हा मार्ग रस्त्यावरील धुळीने ग्रासला आहे. रस्त्याचे काम सुरू आहे. त्यावर लाल माती टाकली असल्याने व जळवाहतुक होत असल्यामुळे रस्ता पुर्णत धूळमय झाला आहे. नाईलाजास्तव नागरिकांना चंद्रपूरसाठी या मार्गाचा अवलंब करावा लागत आहे.

पिकांवर धुळीचा प्रादूर्भाव

रस्त्यालागत असलेल्या शेतपिकांची हानी होत आहे. दरवर्षी रस्त्याची दुरवस्था होत असल्याने रस्त्यालगतच्या शेतीत उभ्या पिकावर धूळ बसलेली असते. कापूस काळवंडला तर तुरीचा बार लाल, काळा झालेला दिसतो. परिणामी पिकात घट होत आहे. जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. शासनाकडून मात्र कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

रस्त्याला जडवाहतुकीचा फटका

तालुक्यात सिमेंट कारखाने असल्याने नेहमी वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. हा मार्ग जड वाहतूक धारकांना सोपा असल्याने ओव्हरलोड वाहतुक, कॅप्सूल ट्रक चालतात. दरवर्षी डागडुजी करूनही आठवड्यात दैनावस्था झालेली असते.

वाढता डोळ्याचा त्रास..

रस्त्यावर असलेल्या धुळीचे कण डोळ्यात जातात. रस्त्यावर उडत असलेल्या गिट्टीचे तुकडेसुद्धा डोळ्याला लगतात. प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये डोळ्याचे आजार बळावले आहे.