शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अऱ्हेरनवरगाव मार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा

By admin | Updated: September 19, 2016 00:54 IST

तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला अऱ्हेरनवरगाव- पिंपळगाव (भो.) हा मार्ग नेहमी पाण्याखाली असतो.

गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा : रस्ता दुरुस्तीची मागणीब्रह्मपुरी : तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला अऱ्हेरनवरगाव- पिंपळगाव (भो.) हा मार्ग नेहमी पाण्याखाली असतो. त्यामुळे या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरुन मार्गक्रमण करणाऱ्यास प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.दोन विधानसभा क्षेत्रात विभागलेला अऱ्हेरनवरगाव ब्रह्मपुरी तालुक्यातील महत्वपूर्ण ठिकाण आहे. या गावातील नागरिकांना, विद्यार्थ्यांना शिक्षण, खरेदी, शासकीय कामे, भाजीपाला विक्रीसाठी अऱ्हेरनवरगाव या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे सायकल, दुचाकी व चारचाकी वाहने या मार्गावरुन जात असतात. परंतु, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ेखड्डे पडलेले आहेत. परिणामी मार्गावर नेहमी पाणी साचले असते. यामुळे हा मार्ग जलमार्ग असल्याचे चित्र नेहमीच दिसून येते. या जलमार्गातून मुक्ती केव्हा मिळणार, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.सदर रस्त्यावरील ८०० मीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण झालेले आहे.मात्र उर्वरित रस्त्याची दैनावस्था झाली आहे. रत्यावर लहान मोठ्या अशे अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे या खड्डयात नेहमी पाणी साचले असते. परिणामी या मार्गावर अनेकांचे अपघात घडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचेसुद्धा सिमेंटीकरण होणे करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.यासंबधी जनप्रतीनिधीनासुद्धा कल्पना देण्यात आली. मात्र तेसुद्धा दुर्लक्ष करीत आहेत.जर रस्त्याची दुरुस्ती अथवा सिमेंटीकरण झाले नाही, तर गावकऱ्याकडून आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकातून अऱ्हेरनवरगाववासीयांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी )