शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

पानठेला चालकाच्या आत्महत्येमुळे दारुसमर्थक रस्त्यावर

By admin | Updated: March 26, 2015 00:50 IST

येथील सिस्टर कॉलनी परिसरातील नितेश पंढरी आमटे (३५) या युवकाने आत्महत्या केली. जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने

चंद्रपूर : येथील सिस्टर कॉलनी परिसरातील नितेश पंढरी आमटे (३५) या युवकाने आत्महत्या केली. जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने आर्थिक नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत दारुसमर्थकांसह दारुविक्रेत्यांनी आंदोलन उभारण्याचा प्रयत्न केला. नितेशच्या मृतदेहासह हे आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या समयसुचकतेमुळे परिस्थिती निवळली.येथील सिस्टर कॉलनी परिसरातील रहिवासी असलेला नितेश आमटे याचा दुर्गापूर परिसरातील एका बारजवळ पानठेला आहे. पानठेल्याच्या बळावरच तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र एप्रिलपासून जिल्ह्यात दारुबंदीहोणार असल्याने तो अस्वस्थ होता. या नैराश्यापोटीच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप दारूविक्रेत्यांनी केला आहे. बुधवारी नितेशने घरी गळफास लावून आत्त्महत्या केली. या घटनेची माहिती जिल्हाभर वाऱ्यासारखी पसरली. निलेशच्या आत्महत्येमागे केवळ दारुबंदी हेच कारण आहे, असे समजून दारुविक्रेते, समर्थक तसेच कामगार नेत्या अ‍ॅड. हर्षलकुमार चिपळूनकर यांनी शासनाने दारुदुकानात काम करणाऱ्यांचे पुनर्वसन करावे, मृतकाला आर्थिक मदत द्यावी, दारुबंदी निर्णयाबाबत पुनर्विचार करावा आदी मागण्याकरित मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात अडवून ठेवला. त्यानंतर मोठ्या संख्येने दारु दुकानदार, समर्थक जमा झाले. (नगर प्रतिनिधी)आधी पुनर्वसन, नंतर करा दारुबंदीदरम्यान या घटनेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, आधी कामगारांचे पुनर्वसन करा त्यानंतर दारूबंदी करा, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारुबंदी होणार आहे. यामुळे या व्यवसायावर आधारिक अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. या दुकानामध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अर्धेअधिक वय झाल्यानंतर त्यांना कुठेही काम मिळणार नाही, त्यामुळे शासनाने प्रथम कामगारांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली.