शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण उखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 00:00 IST

रत्नापूर-खांडला रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले़ मात्र, कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे़ संबंधित कंत्राटदाराने डांबरीकरण न करता डागडुजी केल्याने गिट्टी उखडली़ संबंधित अधिकाºयांनी कारवाई करावी,

ठळक मुद्देरत्नापूर : दीड किलोमीटरचे काम अर्धवट

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : रत्नापूर-खांडला रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले़ मात्र, कंत्राटदाराच्या चुकीमुळे डांबरीकरण पूर्णत: उखडले आहे़ संबंधित कंत्राटदाराने डांबरीकरण न करता डागडुजी केल्याने गिट्टी उखडली़ संबंधित अधिकाºयांनी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे़रत्नापूर-खांडला-सरांडी या रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून मंजूर झाले. सदर काम विभागून दोन कंत्राटदाराला देण्यात आले. त्यापैकी एका कंत्राटदाराने रत्नापूर ते पुरकेपार रस्ता फाटा तर वांगेनाला ते सरांडीपर्यंत काम पूर्ण केले. दुसºया कंत्राटदाराला हुमन प्रकल्पाच्या पाळीपासून ते वांगेनाला हा दीड किमीचा टप्पा देण्यात आला. कंत्राटदाराने या रस्त्यावर गिट्टी टाकून उन्हाळ्यामध्येच कामाला सुरुवातही केली. मात्र गिट्टीचा दर्जा निकृष्ट होता़ त्यामुळे नागरिकांनी आक्षेप घेतल्याने वरिष्ठांनी बाधंकाम थांबविले. त्यानंतर थोडाबहुत डांबराचा वापर करून डागडुजी केली. मात्र, आजही प्रत्यक्ष डांबरीकरण करण्यात न आल्याने दीड किमीच्या रस्त्यावरील गिट्टी पुन्हा उखडली़ या रस्त्याने ये-जा करणाºया प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता खांडला-सरांडी आदिवासी बहुल लोकसंख्या असलेली गावे असून जंगलांनी वेढलेली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजही या रस्त्यावर शासनाची एसटी बससेवा पोहचली नाही़ इतरही प्रवासाची साधने गावात नाहीत़ त्यामुळे खांडला-सरांडी वासीयांना सायकल-दुचाकी किंवा पायदळ प्रवास करावा लागतो. गावाच्या सभोवताल आणि या रस्त्याच्या दुतर्फा मोठे जंगल असून जंगलामध्ये वाघ, बिबट, अस्वल अशा हिंस्त्र पशुंचा वावर असतो़ रत्नापूरवरुन खांडला सात किमी तर सरांडी हे गाव दहा किमी असल्याने शालेय विद्यार्थी व गावकºयांना या जंगलव्याप्त रस्त्यावरुनच जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. वरिष्ठ अधिकाºयांनी या रस्त्याची चौकशी करून डांबरीकरण करावे, अशी मागणी आहे़