शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत

By admin | Updated: July 15, 2016 01:03 IST

‘निसर्ग देवो भव्’ हे ब्रिदवाक्य असले तरी निसर्ग कोपला तर सर्वच काही बिघडू शकते, याची प्रचिती मागील वर्षीच्या कोरड्या

अतिवृष्टीचा फटका : आठवडाभर पाण्यात राहून बियाणे सडले गेवरा : ‘निसर्ग देवो भव्’ हे ब्रिदवाक्य असले तरी निसर्ग कोपला तर सर्वच काही बिघडू शकते, याची प्रचिती मागील वर्षीच्या कोरड्या दुष्काळाची झळ आणि चालू खरीप पिकाची सुरूवातीलाच झालेली दैना, यावरून येते. आता दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. हे नैसर्गिक दृष्टचक्र शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. मागील वर्षातील कोरड्या दुष्काळाची झळ सोसत शेतकरीवर्ग कसाबसा कुठल्याही आर्थिक मदतीविना सावरत खरीप हंगामाच्या तयारीला लागला. बियाणांची जुळवाजुळव करून शेतात बियाणे पेरणी केली. मृगापूर्वी बरसणारा वरूणराजा गेवरा परिसरामध्ये बरसलाच नाही. शेतकरी जून अखेरपर्यंत खरीपपूर्व तयारी करून पावसाची वाट बघत राहिला. हवामान विभागाचे अंदाज चुकवत नेहमीप्रमाणे आपल्या लहरीपणाचा परिचय देत २७ जूनपासून या परिसरात पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या केल्या आणि त्याच आठवड्यात जोरदार वर्षावृष्टी होवून शेतकऱ्यांनी जमवाजमव करून पेरलेली बियाणे अती पाण्याने खराब झाली. भरपूर पावसाच्या तडाख्यात आठवडाभर संपूर्ण भातपिकाच्या बांद्या तुडुंब भरून राहिल्या. संपुर्ण आठवडाभर संततधार बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडवून टाकले आहे. आता बियाणे आणायचे कुठून, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक कंपन्यांकडून बाजारपेठेतील खरेदी केलेली बियाणे उगवण झाली नसल्यानेही काही शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (वार्ताहर)