शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

वेतनाअभावी प्रकल्पग्रस्तांवर उपासमारीची पाळी

By admin | Updated: January 18, 2017 00:38 IST

नजिकच्या उसगाव रस्त्यावरील गुप्ता एनर्जीच्या १०३ प्रकल्पग्रस्तांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : गुप्ता एनर्जी व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणा घुग्घुस : नजिकच्या उसगाव रस्त्यावरील गुप्ता एनर्जीच्या १०३ प्रकल्पग्रस्तांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. या संदर्भात कामगार आयुक्तांकडे व्यवस्थापन व कामगार संघटनाची बैठक झाली. मात्र व्यवस्थापनाने वेतनही नाही व कामही देऊ शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी वाढल्या असून सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तोडगा काढण्याची मागणी केली आहे. गुप्ता एनर्जी मध्ये घुग्घुस, उसगाव, पांढरकवडा, शेणगाव परिसरातील शेतकऱ्यांची कृषी उपजाऊ शेती गेली. १०३ प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या दिल्या. मात्र तीन वर्षांपासुन कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे त्या कामगारांना १५ ते २० दिवस रोटेशन पध्दतीने काम दिले जात असले तरी नियमित वेतन देत नसल्याने कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. कामगार संघटना, व्यवस्थापकाची बैठक झाली. त्यात व्यवस्थापनाने थकीत वेतन व काम देण्यास असमर्थता व्यक्त केली. कामगार आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून समस्या मार्गी लावण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. याबाबत सोमवारी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याची दखल घेण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांकडून केली जात आहे. (वार्ताहर)