शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पावसाअभावी उभे पिके करपू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:00 IST

पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाची छाया : शेतकºयांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या कडक उन्ह तापत असल्याने उगवलेले पीक करपन्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.जून महिन्यात पावसाची सुरूवात तशी चांगलीच झाली. यावेळी शेतकºयांनी कशाचीही पर्वा न करता वेळेवर पेरण्या केल्या. जमिनीतून पीक उगवले, पण पावसाने नंतर जी दडी मारली, ती उभ्या पिकांचा बळी घेतल्यानंतरच येईल, असेच चिन्ह दिसून येत आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसरात कापसाचे पीक एवढे बहरून आले आहे की, ते बघितल्यानंतर येणारी दिवाळी शेतकºयांसाठी चांगली जाईल, असे दिसून येते. मात्र दडी मारलेल्या पावसाने बळीराजा चिंतातूर झाला आहे.धान पºहे करपली, शेतकºयांची धडधड वाढलीतळोधी (बा) : अपुºया पावसामुळे रोवणीचे कामे पूर्णपणे खोळंबली असून धान पºहे करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तळोधी (बा) येथील सामाजिक कार्यकर्ते बल्लू गेटकर यांनी केली आहे. या भागातील शेतकरी वर्ग पूर्णपणे धान पिकावर अवलंबून असून गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या भागातील घोडाझरी तलावात केवळ ३२.१८ टक्के जलसाठा असून नदी-नाले, बोड्या सुद्धा पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. काही शेतकºयांनी विहीर, बोरवेलच्या पाण्याद्वारे रोवणी केली. मात्र रोवणीचे पीक करपून गेले आहे.उन्हाचा तडाखाराजुरा : बºयाच दिवसापासून पावसाने दडी मारली असून सूर्यनारायण मात्र तापत आहे. त्यामुळे शेतातील ओलावा सुकून गेला आहे. शेतातील कापूस व सोयाबीनचे रोपे कोमेजून जात असून ओलिताची सोय नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. हिच स्थिती कायम राहिल्यास शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. महागडे बी-बियाणे व खत खरेदी करून पेरणी केली. पावसाने सुरवातीस योग्य साथ दिली. शेतकºयांनी मशागत करून रोपाची वाढ केली. परंतु, अचानक पाऊस गायब झाला. त्यामुळे ओलावा सुकुन गेला असून आता पाऊस आवश्यक आहे.