शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी उभे पिके करपू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 00:00 IST

पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाची छाया : शेतकºयांचा जीव टांगणीला

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : पावसाळा ऋतू संपण्याचा मार्गावर असतानाही जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. सध्या कडक उन्ह तापत असल्याने उगवलेले पीक करपन्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकºयांचा जीव टांगणीला लागला आहे.जून महिन्यात पावसाची सुरूवात तशी चांगलीच झाली. यावेळी शेतकºयांनी कशाचीही पर्वा न करता वेळेवर पेरण्या केल्या. जमिनीतून पीक उगवले, पण पावसाने नंतर जी दडी मारली, ती उभ्या पिकांचा बळी घेतल्यानंतरच येईल, असेच चिन्ह दिसून येत आहे. जिवती, कोरपना तालुक्यातील परिसरात कापसाचे पीक एवढे बहरून आले आहे की, ते बघितल्यानंतर येणारी दिवाळी शेतकºयांसाठी चांगली जाईल, असे दिसून येते. मात्र दडी मारलेल्या पावसाने बळीराजा चिंतातूर झाला आहे.धान पºहे करपली, शेतकºयांची धडधड वाढलीतळोधी (बा) : अपुºया पावसामुळे रोवणीचे कामे पूर्णपणे खोळंबली असून धान पºहे करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले असून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी तळोधी (बा) येथील सामाजिक कार्यकर्ते बल्लू गेटकर यांनी केली आहे. या भागातील शेतकरी वर्ग पूर्णपणे धान पिकावर अवलंबून असून गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. या भागातील घोडाझरी तलावात केवळ ३२.१८ टक्के जलसाठा असून नदी-नाले, बोड्या सुद्धा पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. काही शेतकºयांनी विहीर, बोरवेलच्या पाण्याद्वारे रोवणी केली. मात्र रोवणीचे पीक करपून गेले आहे.उन्हाचा तडाखाराजुरा : बºयाच दिवसापासून पावसाने दडी मारली असून सूर्यनारायण मात्र तापत आहे. त्यामुळे शेतातील ओलावा सुकून गेला आहे. शेतातील कापूस व सोयाबीनचे रोपे कोमेजून जात असून ओलिताची सोय नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. हिच स्थिती कायम राहिल्यास शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता दिसून येत आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगला पाऊस पडणार असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. महागडे बी-बियाणे व खत खरेदी करून पेरणी केली. पावसाने सुरवातीस योग्य साथ दिली. शेतकºयांनी मशागत करून रोपाची वाढ केली. परंतु, अचानक पाऊस गायब झाला. त्यामुळे ओलावा सुकुन गेला असून आता पाऊस आवश्यक आहे.