शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

वादग्रस्त १४ गावातील नागरिकांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: September 17, 2015 00:52 IST

महाराष्ट्र-तेलंगणा या दोन्ही राज्याच्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या ‘त्या’ वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना पितृत्वासाठी झगडावे लागत आहे.

मंत्र्यांना मायेचा पाझर फुटलाच नाही : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद कायमशंकर चव्हाण  जिवतीमहाराष्ट्र-तेलंगणा या दोन्ही राज्याच्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या ‘त्या’ वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना पितृत्वासाठी झगडावे लागत आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे व तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी त्या गावांचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या. यावेळी आपणाला विदारक परिस्थिती पाहायला मिळाल्याची कबुली त्यांनी दिली होती व काही महत्त्वाचे प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र अनेक दिवस लोटूनही त्या आश्वासनांची पुर्तता झाली नसल्याने मंत्र्याना आश्वासनाचा विसर पडला की काय, असा प्रश्न वादग्रस्त १४ गावातील नागरिकांनी ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन द स्पॉट’ भेटीत केला.दोन्ही राज्याचे स्वामित्व चालत असलेल्या या १४ गावातील नागरिकांची फरपट सुरू आहे. विकासाचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. परमडोलीत आरोग्य उपकेंद्र आहे. पण कर्मचारी मुख्यालयी राहत नाही तर काही पदे रिक्त आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात मोबाईल सेवा पोहोचविण्यात शासनाला यश मिळाले असले तरी या वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना दुरध्वनी सेवेचा लाभ मिळाला नाही. येथील काही गावे कोरपना ठाण्यात समाविष्ठ असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा अनेक महत्त्वाच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी परमडोली गावात घेतलेल्या कार्यक्रमात दिले होते. मात्र समस्या सोडविण्याच्या हालचाली अजूच सुरू झाल्या नाहीत. परिसरातील काही गावात आजाराचे प्रमाण वाढले आहेत. दुरध्वनी सेवा गावात अजून पोहोचली नाही. दोन वेळेस महामंडळाची बस गावात येत असली तरी पक्या रस्त्यांची सोय झाली नाही.