शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

वादग्रस्त १४ गावातील नागरिकांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: September 17, 2015 00:52 IST

महाराष्ट्र-तेलंगणा या दोन्ही राज्याच्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या ‘त्या’ वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना पितृत्वासाठी झगडावे लागत आहे.

मंत्र्यांना मायेचा पाझर फुटलाच नाही : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावाद कायमशंकर चव्हाण  जिवतीमहाराष्ट्र-तेलंगणा या दोन्ही राज्याच्या दुहेरी कात्रीत सापडलेल्या ‘त्या’ वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना पितृत्वासाठी झगडावे लागत आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे व तत्कालीन ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी त्या गावांचा दौरा करून समस्या जाणून घेतल्या. यावेळी आपणाला विदारक परिस्थिती पाहायला मिळाल्याची कबुली त्यांनी दिली होती व काही महत्त्वाचे प्रश्न तत्काळ सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र अनेक दिवस लोटूनही त्या आश्वासनांची पुर्तता झाली नसल्याने मंत्र्याना आश्वासनाचा विसर पडला की काय, असा प्रश्न वादग्रस्त १४ गावातील नागरिकांनी ‘लोकमत’ने केलेल्या ‘आॅन द स्पॉट’ भेटीत केला.दोन्ही राज्याचे स्वामित्व चालत असलेल्या या १४ गावातील नागरिकांची फरपट सुरू आहे. विकासाचे अनेक प्रश्न रेंगाळले आहेत. परमडोलीत आरोग्य उपकेंद्र आहे. पण कर्मचारी मुख्यालयी राहत नाही तर काही पदे रिक्त आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात मोबाईल सेवा पोहोचविण्यात शासनाला यश मिळाले असले तरी या वादग्रस्त १४ गावातील नागरिकांना दुरध्वनी सेवेचा लाभ मिळाला नाही. येथील काही गावे कोरपना ठाण्यात समाविष्ठ असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा अनेक महत्त्वाच्या समस्या तत्काळ सोडविण्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी परमडोली गावात घेतलेल्या कार्यक्रमात दिले होते. मात्र समस्या सोडविण्याच्या हालचाली अजूच सुरू झाल्या नाहीत. परिसरातील काही गावात आजाराचे प्रमाण वाढले आहेत. दुरध्वनी सेवा गावात अजून पोहोचली नाही. दोन वेळेस महामंडळाची बस गावात येत असली तरी पक्या रस्त्यांची सोय झाली नाही.