शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

डॉ. आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारांचा अंगिकार करीत पुढे जा : मुनगंटीवार

By admin | Updated: December 28, 2015 01:27 IST

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशादर्शक विचारांची देण दिली आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले ...

भेजगाव: भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशादर्शक विचारांची देण दिली आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या उत्थानासाठी संघर्ष करति सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांचा संघर्ष आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक आहे. या दोन्ही महामानवांच्या विचारांना अंगिकारत पुढे जाण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मूल तालुक्यातील चिंचाळा येथील छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने शुक्रवारी आयोजित म. जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. म. जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व्ही. डी. मेश्राम तर विशेष अतिथी म्हणून आ. नाना शामकुळे, जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, सुनील खोब्रागडे, अशोक निमगडे, गुरुदास चौधरी, मेघराज काटकर, प्रवीण खोब्रागडे, सरपंच सुष्मा सिडाम, संस्थेचे अध्यक्ष मुर्लीधर डोहणे आदी मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमात मुनगंटीवार म्हणाले की, चिंचाळा गाव आदर्श घडविण्याचा संकल्प असून त्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे. आमदार नाना शामकुळे यांनी संविधान विरोधकांना संविधानाचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)