शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

शिष्यवृत्तीसाठी आॅनलाईनचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:27 IST

शिक्षणासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यात आॅनलॉईन खोडा निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देआधार लिंकची डोकेदुखी : अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार

राकेश बोरकुंडवार ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : शिक्षणासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागातर्फे दिल्या जाणाºया शिष्यवृत्तीचे अर्ज दाखल करण्यात आॅनलॉईन खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेकडो विद्यार्थी या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. आधार लिंकच्या अटीमुळे सेतू केंद्र किंवा सायबर कॅफे चालकही विद्यार्थ्यांना मदत करण्यास असमर्थ ठरत आहेत.सध्या बहुतेक सायबर कॅफेवर शेतकºयाची गर्दी दिसून येत असून कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांच्या रांगा लागल्या आहेत. यातच शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांचीही गर्दी वाढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.बहुतेक विद्यार्थी शेतकरी कुंटुबातील आहेत. त्यामुळे एकाच वेळी आई-वडील कर्जमाफीच्या अर्जासाठी दोघेही आवश्यक असल्याने मुंलाना या केंद्रावर जावे लागत असल्याचे दिसते. शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करण्यात सर्वात मोठी अडचण मोबाईल क्रमांक व आधार लिकची येत आहे. ही अट यापूर्वी नव्हती. त्यामुळे कोणत्याही आॅनलाईन यंत्रेणचा आधार घेवून विद्यार्थी आपल अर्ज दाखल करू शकत होता.परंतु, यावेळी पोर्टल बदल्याने शासनाने ही नवी अट लागू केल्याचे समाजकल्याण विभागाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक लिंक झाल्यानंतरच विद्यार्थ्याची लॉगीन आयडी उघडली जाते. त्यातही पुर्वीप्रमाणे मॅहाईसकॉल सारखे महाडीबीटी हे नवे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत.सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या चकरासीमकार्ड विकणाºया कंपन्यांना शासनाने आयडी अर्निवार्य केले आहे. परिणामी विविध दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना बोलावून त्यांचा आधार क्रमांक घेवून बोटाचे ठसे नोंदवीत आहेत. विशिष्ट डिव्हाइस वापरून केल्या जाणाºया या कृतीमुळे आपसुकच आपला मोबाईल क्रमांक आधारशी जोडला जातो. मात्र ही लिंक शिष्यवृतीचा अर्ज भरताना उपयोगी पडत नाही. त्यासाठी सेतू केंद्रावर जावून आधारच्या संकेतस्थळावरच मोबाईल क्रमांक जोडवा लागतो. या गुंतागुंतीमुळे अनेकांना दररोज सेतुकेंद्रावर चकरा माराव्या लागत आहे. एवढी पायपीट करूनही विद्यार्थ्यांची निराशा होत आहे.