शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

कर्जासाठी अडवणूक करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:52 IST

जिल्ह्यात दूधाचे उत्पादन अत्यल्प असून जिल्ह्यांतून दूधाची आयात करावी लागते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांचा आढावा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यात दूधाचे उत्पादन अत्यल्प असून जिल्ह्यांतून दूधाची आयात करावी लागते. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीमध्ये बदल घडून आणण्याकरीता शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करता यावा, म्हणून दूधाळू जनावरे देण्याची योजना सरकारने सुरू केली. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांनी अडवणूक करू नये, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. घेतलेल्या विविध विभागाच्या आढावा बैठक दिले.बैठकीला महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, महानगरपालिका आयुक्त संजय काकडे, उपमहापौर अनिल फुलझेले, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषद सभापती ब्रिजभुषण पाझारे, अर्चना जिवतोडे, बँकेचे आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.चंद्रपूर जिल्ह्यात जंगल, पाणी, शेती आदी सर्वच बाबी उपलब्धही दुधाचे उत्पादन अल्प आहे. त्याकरीता दुग्ध विकास विभागाने पुढाकार घेऊन नागरिकांना गायी व म्हशी पाळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. उच्च जातीच्या गायी व म्हशी खरेदी करुन देण्यास पुढाकार घ्यावा, अशी सूचना ना. अहीर यावेळी दिली.जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कुकुटपालन व मत्स्य व्यवसाय वाढविण्यासाठी पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय विभागांने शेतकऱ्यांशी संवाद साधावा. योग्य मार्गदर्शन करून आर्थिक प्रगती साध्य करण्यास मदत करावे, असेही त्यांनी सांगितले. आसोलामेंढा व अमलनाला प्रकल्पातील मत्स्यबीज केंद्र नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करावे.मत्स्यव्यवसाय करणाºयांना मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यासाठी त्वरीत कार्यवाही करावे. चंद्रपूर शहरातील मलनिस्सारण प्रकल्पाचे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित पडले आहे. त्यातील सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात येवून हा प्रकल्प त्वरीत सुरु करावा, अशी सूचना महानगरपालिकेला दिली.शहरात मलनिस्सारण यंत्रणा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्यात येवून नागरिकांना पाणी मिळेल, यासाठी आतापासूनच नियोजन करावे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या नागरिकांनी अर्ज केलेत. त्या सर्व अर्जांची योग्य पडताळणी करुन सर्वांना न्याय द्यावा, असेही ना. अहीर या दृष्टीने विचार करण्यात यावा, असेही ना. अहीर यांनी सांगितले. वेंडर अ‍ॅक्ट, झरपट व इरई नदीचे सौंदर्यीकरण, इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात करण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या विभाग प्रमुखांनी राबविलेल्या योजनांची बैठकीत माहिती दिली.