शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:29 IST

जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे,.....

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हा प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.मागील आठवडाभर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन ही दोन पिके चार दिवसांपासून पाण्याखाली आहेत. राजुरा, बल्लारपूर व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका अधिक असल्याचे जाणवते. राजुरा, बल्लारपूर कोरपना, गोंडपिंपरी, जिवती तालुक्यात वैनगंगा वर्धा नदीचा फटका बसलेला आहे. कापूस, सोयाबीन व धान पिकाचेदेखील यामध्ये नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकºयांची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे सर्व पात्र शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई तातडीने देणे गरजेचे आहे.प्राथमिक अंदाजानुसार ८ हजार १५३ हेक्टरमध्ये कापूस, १ हजार ३३२ हेक्टरमध्ये सोयाबीन व ८३० हेक्टरमध्ये धानाचे असे ८ हजार ८९८ हेक्टरमध्ये पुराचे पाणी शिरले. परिणामी २ हजार १७६ हेक्टरमध्ये पाणी थांबल्याने पिके धोक्यात आली आहेत.जिल्हा यंत्रणेने सोमवारपासून पंचनामे सुरू करावेत. अतिवृष्टीमुळे वर्धा व पैनगंगा नदीला पूर आला आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाली आहेत. जनजीवन सामान्य स्थितीवर येईल, यासाठीही प्रशासनाने कार्य करावे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारagricultureशेती