शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:29 IST

जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे,.....

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हा प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मंगळवारपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतातील पिके खरडून गेलेली आहे. या नुकसानीचे पंचनामे तयार करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.मागील आठवडाभर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पुरामुळे कापूस व सोयाबीन ही दोन पिके चार दिवसांपासून पाण्याखाली आहेत. राजुरा, बल्लारपूर व कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका अधिक असल्याचे जाणवते. राजुरा, बल्लारपूर कोरपना, गोंडपिंपरी, जिवती तालुक्यात वैनगंगा वर्धा नदीचा फटका बसलेला आहे. कापूस, सोयाबीन व धान पिकाचेदेखील यामध्ये नुकसान झाले. काही ठिकाणी शेतकºयांची जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे सर्व पात्र शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई तातडीने देणे गरजेचे आहे.प्राथमिक अंदाजानुसार ८ हजार १५३ हेक्टरमध्ये कापूस, १ हजार ३३२ हेक्टरमध्ये सोयाबीन व ८३० हेक्टरमध्ये धानाचे असे ८ हजार ८९८ हेक्टरमध्ये पुराचे पाणी शिरले. परिणामी २ हजार १७६ हेक्टरमध्ये पाणी थांबल्याने पिके धोक्यात आली आहेत.जिल्हा यंत्रणेने सोमवारपासून पंचनामे सुरू करावेत. अतिवृष्टीमुळे वर्धा व पैनगंगा नदीला पूर आला आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाली आहेत. जनजीवन सामान्य स्थितीवर येईल, यासाठीही प्रशासनाने कार्य करावे, असेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारagricultureशेती