शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दिव्यांगांचा तीन टक्के निधी कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:54 IST

दिव्यांगांच्या हितासाठी कागदोपत्री तीन टक्के निधीची नोंद करून स्थानिक स्वराज्य संस्थांनी अंमजबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले.

ठळक मुद्देअंमलबजावणीकडे कानाडोळा : अधिकारी- पदाधिकाºयांची उदासिनता

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : दिव्यांगांच्या हितासाठी कागदोपत्री तीन टक्के निधीची नोंद करून स्थानिक स्वराज्य संस्थांनी अंमजबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे व्यक्तीगत व सामूहिक लाभाच्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यांच्या हितासाठी संघर्ष करणाºया संघटनांनी आवाज उठविल्यास निधीची तरतूद केल्याचे भासविल्या जाते. हा प्रकार जिल्ह्यातील बहुतेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.दिव्यांगांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबविणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर परिषदा, पंचायत समिती, नगर पंचायती आणि ग्रामपंचायतींनी अर्थसंकल्पात तरतूद केली. मात्र अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला नाही.परिणामी, या योजना दिव्यांगांसाठी बिनकामी ठरत असल्याचे पुढे आले आहे. तरतूद आणि अंमलबजावणीतील विसंगती दूर झाली, तरच अपंगांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडू शकेल. त्याकरिता समाजातील सर्व घटकांनी दिव्यांगांना पाठबळ दिले पाहिजे.दिव्यांग कर्मचाºयांची ३०० पदे रिक्तजिल्ह्यात शासनाच्या विविध विभागांतील दिव्यांग कर्मचाºयांची ३०० पदे रिक्त आहेत. दिव्यांगांच्या संघटना आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने सरकार लक्ष देत नाही. विशेष समित्यांमध्ये दिव्यांगांना सामावून घेण्यास प्रशासनाकडून नकार दिला जातो. बºयाच स्थानिक स्वराज्य संस्थांनी समितीच गठित केली नाही.- सतिश शेंडे,सचिव दृष्टिहीन बहुउद्देशीय संस्था