शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जि. प. बदली धोरणाविरुद्ध शिक्षकांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:56 IST

राज्यातील ग्रामविकास खात्याने २७ फेब्रुवारीला राज्यातील शिक्षकांच्या सार्वत्रिक बदली संदर्भातचे धोरण जाहीर केले. हे धोरण अन्यायकारक असून त्यातील त्रुट्या दूर करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी जि. प. बदली धोरण कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ...

ठळक मुद्देकृती समिती : धोरण अन्यायकारक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील ग्रामविकास खात्याने २७ फेब्रुवारीला राज्यातील शिक्षकांच्या सार्वत्रिक बदली संदर्भातचे धोरण जाहीर केले. हे धोरण अन्यायकारक असून त्यातील त्रुट्या दूर करण्यात याव्या, या प्रमुख मागणीसाठी जि. प. बदली धोरण कृती समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.पदनिहाय टक्केवारीनुसार शिक्षकांच्या बदल्या कराव्या, बदलीसाठी शाळा रुजू दिनांक ग्राह्य धरावे, पती - पत्नी एकत्रीकरणात असलेल्यांना नकाराधिकार द्यावा, एकल शिक्षकांना बदलीस प्राधान्य द्यावे, बदल्यापूर्वी समायोजन व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, समाननिकषाचे अन्यायकारक धोरण रद्द करावे, बदल्या तालुकांतर्गत प्रशासकीय व जिल्ह्यांतर्गत विनंतीने करण्यात याव्या, बदलीनिहाय रिक्त पदे जाहीर करावी, बदल्यांची खो-खो पद्धती बंद करावी, सुरू नोकरीपासूनची अवघड क्षेत्रांची सेवा गृहीत धरण्यात यावी, राज्यभरात सुगम व दुर्गमकरिता एकच निकष ठेवण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन कृती समितीच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात सतीश बावणे, श्याम लेडे, मोरेश्वर गौरकार, सुरेश डांगे, राजकुमार वेल्हेकर, संजय खेडीकर, रविंद्र उरकुडे, उमाजी कोडापे, राजेश घोडमारे, दिलीप कौसे, रावन शेरकुरे, कैलास बोरकर, दुर्वास वाघमारे, रॉबिन करमरकर, रतिराम निकुरे, विनोद वंजारी, सुशील देव, रमेश लांडगे, विरेनकुमार खोब्रागडे उपस्थित होते.