शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

वैद्यकीय महाविद्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांचे बारीक लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. - अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी चंद्रपूर.

ठळक मुद्देआता एसडीएमकडे जीएमसीचे नियंत्रण । कोविड रूग्णालयात अधिकाधिक डॉक्टर देणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरबाबत अनेक तक्रारी होऊ लागल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: याकडे लक्ष देणे सुरू केले आहे. उपविभागीय दंडाधिकाºयांची या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून तातडीने नियुक्ती केली आहे.जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या आठ हजारांचा टप्पा गाठू लागली आहे. यातून चार हजारांवर रुग्ण कोरोनातून बरे झाले असले तरी तीन हजारांवर रुग्ण उपचार घेत आहे. एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणा सेवा देण्यात कमी पडू लागली आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरबाबत रुग्णांच्या नातलगांच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी याकडे स्वत: लक्ष देणे सुरू केले आहे. त्यांनी सर्वप्रथम या रुग्णालयावर लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी रोहन घुगे यांची प्रशासक, नियंत्रक व समन्वयक म्हणून तातडीने नियुक्ती केली आहे. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात सध्या १२१ डॉक्टर्स कार्यरत आहेत. मात्र कोविड रुग्णालयात फार कमी डॉक्टर सेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या समस्या वाढल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जास्तीत जास्त डॉक्टर्स कोविड रुग्णालयात देण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता अधिक गंभीर होणे आवश्यक आहे. प्रत्येक बाबतीत प्रशासनावर अवलंबून चालणार नाही. आता स्वत:ची काळजी स्वत:च घेणे आवश्यक झाले आहे. प्रत्येकाने सहकार्य केल्यास हा संसर्ग आटोक्यात येऊ शकतो.- अजय गुल्हाने,जिल्हाधिकारी चंद्रपूर.आता मदत कक्षरुग्णाला किंवा त्याच्या नातलगांना काही समस्या जाणवत असेल वा त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्या त्यांना तत्काळ मांडता याव्या, यासाठी कोविड रुग्णालयात रुग्णाच्या नातलगांसाठी मदत कक्ष उभारण्यात आला आहे.मास्क नाही, मग ५०० रुपये दंडकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र अनेकजण घराबाहेर पडताना मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. आता मात्र मास्क न वापरणाºयाविरुध्द थेट ५०० रुपये दंड वसूल होणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी