शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

जिल्ह्यात १,६६३ गावांत दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जिल्हयातील एक हजार ६६३ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याचे ३१ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

आणेवारी ५० पैशाखाली : शेतकऱ्यांना मिळणार सवलतीचा लाभ चंद्रपूर : जिल्हयातील एक हजार ६६३ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याचे ३१ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. या संबंधातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार ६६३ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शासनाच्या २० आॅक्टोंबर २०१५ च्या शासन निर्णयाचा आधार घेवून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट मिळणार असून, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट मिळणार आहे.शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू करण्यात आल्या आहेत.खरीप गावाची पैसेवारी ५० पैशाच्या आत असणाऱ्या गावांची तालुकानिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)