शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जिल्ह्यात १,६६३ गावांत दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर

By admin | Updated: April 3, 2016 03:50 IST

जिल्हयातील एक हजार ६६३ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याचे ३१ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

आणेवारी ५० पैशाखाली : शेतकऱ्यांना मिळणार सवलतीचा लाभ चंद्रपूर : जिल्हयातील एक हजार ६६३ गावांची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशाच्या आत असल्याचे ३१ डिसेंबर २०१५ रोजी जाहीर करण्यात आली आहे. या संबंधातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार ६६३ गावांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शासनाच्या २० आॅक्टोंबर २०१५ च्या शासन निर्णयाचा आधार घेवून सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट मिळणार असून, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट मिळणार आहे.शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलती लागू करण्यात आल्या आहेत.खरीप गावाची पैसेवारी ५० पैशाच्या आत असणाऱ्या गावांची तालुकानिहाय यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)