शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाच्या गव्हाचे वितरण

By admin | Updated: November 8, 2015 01:16 IST

दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे.

चंद्रपूर : दिवाळीच्या सणामध्ये चंद्रपुरात स्वस्त धान्य दुकानातून अतिशय निकृष्ट दर्जाचा गहू गोरगरिबांच्या माथी मारला जात आहे. भारतीय खाद्य निगमने पाठवलेला हा गहू परत न पाठवता तो जशाच्या तशा लोकांना वाटला जात आहे. यामुळे लोकांमध्ये मोठा संपात व्यक्त होत आहे.स्वस्त धान्य दुकानांमध्ये जे धान्य वितरित केले जाते. त्याचा पुरवठा भारतीय खाद्य निगमद्वारे केला जातो. रेल्वेने हा माल चंद्रपुरात पाठवला जातो. नंतर तो वखार महामंडळाच्या गोदामामध्ये वाळवून नंतर त्याचा पुरवठा अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार स्वस्त धान्य दुकानात केला जात आहे. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी हा निकृष्ट गहू येथील गोदामांमध्ये आला. तेव्हाच तो निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते. सुमारे अडीचशे पोते हा गहू होता. गुरेसुद्धा खाऊ शकणार नाही, इतका त्याचा दर्जा सुमार आहे. आधी हा गहू परत पाठवू, असे म्हणणारा पुरवठा विभाग नंतर कसा राजी झाला, हेच कळायला मार्ग नाही. याआधी याची वाच्यता माध्यमातून झाली होती. त्यानंतर पुरवठा विभागाने फूड कॉर्पो रेशन इंडियाला पत्र पाठवून गव्हाची उचल करणार नाही, असे पत्र पाठवले. पण, आता तोच गहू गोरगरीबांना वाटला जात असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.सणासुदीच्या दिवसात असा निकृष्ट गहू गोरगरिबांच्या माथी मारुन त्याची थट्टा केली जात आहे. पर्याय नसल्यामुळे तो घ्यावा लागतो, अशी अगतिकता लोकांनी व्यक्त केली. यामध्ये स्वस्त धान्य दुकानदारांची काहीही चुकी नाही. त्यांना जसा पुरवठा झाला, तसा ते वाटप करीत आहेत. तांदूळ आणि साखर चांगली आहे. पण गहू खराब असल्याने रेशन दुकानदारही चिंतीत आहेत. पण, त्यांचाही नाईलाज आहे. लोकांंना तो वाटण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. गोरगरिबांच्या नावाने अनेक योजना राबवून, त्यांच्याच मतांवर निवडून येऊन, त्यांचीच अशी गती केली जात असेल, तर मायबाप सरकार कोणत्या कामाचे, असा प्रश्न आता हे गोरगरीब करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)