शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वितरित करा

By admin | Updated: July 16, 2014 00:06 IST

कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी पेरणी वाया गेली. दुबार पेरणीची नामुष्की जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नसल्याचा

चंद्रपूर : कोरड्या दुष्काळामुळे यावर्षी पेरणी वाया गेली. दुबार पेरणीची नामुष्की जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही सुविधा पुरविण्यात आली नसल्याचा आरोप करून शेतकऱ्यांना मोफत त्वरित बीयाणे पुरविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.दुबार पेरणीची शेतकऱ्यांवर वेळ आली. मागील वर्षीच्या नैसर्गिक कोपामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला दुबार पेरणी करण्याकरिता बी-बियाणे, खते घेणे व दुबार पेरणी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना ेबियाणे व खते मोफत पुरविण्यात यावे व वाहकावरील अर्थसहाय्य करण्यात यावे, याकरिता शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली.मागील वर्षी राज्यात काही भागात गारपीट झाले. त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. परंतु तलाठ्यांनी या भागात गारपीट झालीच नाही, असा अहवाल तहसिलदारांना सादर केला. त्यामुळे शासनाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. असा अन्याय जिल्ह्यातील शेतकरी कुटूंबियांवर होवू नये अशी विनंती करण्यात आली. कोणत्याही तालुक्यातील शेतकरी दुबार पेरणीपासून वंचित राहिल्यास जिल्हा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.शिष्टमंडळात, रमेश तिवारी, उपमहापौर संदीप आवारी, जयदीप रोडे, अविनाश पुट्टेवार, कुसूमताई उदार, मनोज पाल, रुपेश वाघाडे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)