शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आगामी तीन महिन्यांच्या वीज बिलात सवलत द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:19 IST

ब्रह्मपुरी : काेराेनाच्या दसऱ्या लाटेने सर्वांचे नुकसान झाले असून सामान्यांच्या हाताला काम नसल्याने विजेचे वाढलेले बिल कसे भरावे, ...

ब्रह्मपुरी : काेराेनाच्या दसऱ्या लाटेने सर्वांचे नुकसान झाले असून सामान्यांच्या हाताला काम नसल्याने विजेचे वाढलेले बिल कसे भरावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अशातच मागील वर्षात सरकारने आश्वासन देऊनसुद्धा कोणतीही मदत न करता उलट तीन महिन्यांचे एकाच वेळी बिल दिल्याने जनतेची दिशाभूल केली. आगामी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या वीज बिलात १० ते २० टक्के सवलत देऊन जनतेला दिलासा द्यावा, यासाठी कृतिसंसाधन समिती ब्रह्मपुरीद्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना नुकतेच निवेदन पाठविण्यात आले. यावेळी मागील वर्षात कंपनीने जास्त आकारलेली रक्कम चालू बिलातून वजा करावी, माेहफुलापासून मद्यनिर्मिती तयार करण्याचे मागेल त्या ग्रामीणाला परवाने द्यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष यशवंतराव खोब्रागडे, स्वप्नील रामटेके, ॲड. क्षितिज मेंढे, उमेश बागडे, माेतीलाल देशमुख, पद्माकर रामटेके, अनिल उंदीरवाडे, राजेंद्र माेटघरे उपस्थित होते.

===Photopath===

100621\1134-img-20210610-wa0004.jpg

===Caption===

नायब तहसीलदार यांना निवेदन देताना