शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

आत्मविश्वासाने अवघड वाट सोपी होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:38 IST

विद्यार्थी जीवन प्रत्येकांसाठी संधी असते. आयुष्याच्या वळणावर अनेक वाटा निर्माण होतात. त्यात कही खडतर तर काही सहज जाता येणाऱ्या सोप्या असतात. मात्र ध्येय गाठण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, कामाची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने चाललेली अवघड वाट सोपी होते व सार्थकी लागते, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले.

ठळक मुद्देक्रांती डोंबे : नांदगाव (पोडे) येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विद्यार्थी जीवन प्रत्येकांसाठी संधी असते. आयुष्याच्या वळणावर अनेक वाटा निर्माण होतात. त्यात कही खडतर तर काही सहज जाता येणाऱ्या सोप्या असतात. मात्र ध्येय गाठण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, कामाची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाने चाललेली अवघड वाट सोपी होते व सार्थकी लागते, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले.बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. नागरी सेवा परीक्षेची वाट निवडणे आव्हनात्मक असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासमोर पेच उभे होतात. परंतु, ध्येय प्राप्त करण्यासाठी ठाम भूमिका घ्यावी लागते. इच्छाशक्तीला प्रयत्नांचे बळ द्यावे लागते. स्पर्धा परीक्षेची वाट यातून सुकर होते. परीक्षेदरम्यान अनेकवेळा अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र सकारात्ममक विचार करून मार्गक्रमण ध्येयपूर्ती सुरू ठेवावे लागते. प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नातून जीवनात संधी प्राप्त होते, असा आशावाद क्रांती डोंबे यांनी विद्यार्थ्यामध्ये जागविला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत कन्नमवार, दयालवार, गोपाल पोडे, देवानंद शेंडे, शुभम भोयर यांची उपस्थिती होती. स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी म्हणून येथील सार्वजनिक वाचनालयात अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात आली. आवश्यक पुस्तके लोकसहभागातून देण्यासाठी समाज बांधवांनी देणगी दिली.कार्यक्रमाचे संचालन राजू कोंडेकर यांनी केले. तर आभार पालिता उमरे यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थ्यांची व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.