शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

धानोरकरांनी जिंकला किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:24 IST

जनतेच्या सहकार्यासाठी सदैव ऋणी विशेष मुलाखत । बाळू धानोरकर लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल ...

ठळक मुद्देकाँग्रेससाठी १५ वर्षांनी खुलले लोकसभेचे द्वार । भाजपला मोठा हादरा

जनतेच्या सहकार्यासाठी सदैव ऋणीविशेष मुलाखत । बाळू धानोरकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या निवडणुकीचा निकाल आता हाती आला आहे. आतापर्यंत भाजपचा गड असलेल्या या क्षेत्रात बाळू धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसने आपला झेंडा रोवला आहे. १५ वर्षांनंतर काँग्रेसने ही जागा मिळविली आहे. या पार्श्वभूमीवर बाळू धानोरकर यांच्याशी साधलेला हा संवाद.प्रश्न : विजयाबाबत आपण काय सांगाल ?उत्तर : पहिल्या फेरीनंतरच्या सर्व फेऱ्यांमध्ये आपण लिड केली आहे. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, आघाडीचे नेते, यासोबतच आदिवासी, दलित, मुस्लिम व सर्व समाजातील बांधवांनी माझ्यावर विश्वास दाखविला. मला साथ दिली. त्यांचा मी सदैव ऋणी राहीन.खासदार म्हणून सर्वप्रथम काय कराल ?चंद्रपूर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. आदिवासींचे राजवाडे येथे आहेत. तरीही आदिवासी बांधवांचे हाल होताना आपण पाहतो. सर्वप्रथम आदिवासी बांधवांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न करेन.विजयाचे श्रेय कुणाला द्याल?विजयाचे श्रेय मी या क्षेत्रातील तमाम जनतेला देतो. काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीच्या नेत्यांनाही या विजयाचे श्रेय देतो.केंद्रात भाजपाची सरकार येतेय, आपण काँग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले, याबाबत काही?केंद्रात कुणाचीही सत्ता असो. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढा देणे ही आपली स्टाईल आहे. ती कायम राहील. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल