शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

बाबासाहेबांच्या विचारानेच गावांचा विकास शक्य

By admin | Updated: May 17, 2016 00:41 IST

समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदीसह सर्वच क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार गावकऱ्यांनी केला....

कळमना येथे ग्रामसभा : संजय धोटे यांचे प्रतिपादनराजुरा : समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदीसह सर्वच क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार गावकऱ्यांनी केला तरच गावाचा विकास शक्य असल्याने मत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी मांडले.केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ग्राम उदय ते भारत उदय अभियाानांतर्गत व ग्राम पंचायत कळमना येथे शनिवारी आयोजित ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश राठोड, संवर्ग विकास अधिकारी डी.पी. सपाटे, सहाय्यक गट विकास अधिकारी डी.बी. पानबुडे, उपअभियंता राकेश कुकडे, महिला व बालविकास अधिकारी तोतडे, कळमनाच्या सरपंच नूतन आत्राम, उपसरपंच स्नेहा आस्वले, मंगेश वाढई, निलेश ताजने, मंदा सिडाम, प्रभाकर पाल, सुनिता शेरकी, नंदकिशाोर वाढई, विठ्ठल पाल, बाळकृष्ण पिंगे, सुधाकर पिंंपळशेंडे उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना दिली. या योजनांचा लाभ येण्यासाठी नागरिकांनी समोर येण्याची गरज असल्याचे आवाहन मान्यवरांनी केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार सचिव डी.एन. क्षिरसागर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)