शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

५० कोटी वृक्ष लागवडीचा वनविभागाचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 22:57 IST

राज्यात पुढील दोन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांत करणार लागवड : जिल्हाधिकाºयांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात पुढील दोन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये वन विभागाकडून २०१७ मध्ये ४ कोटी, २०१८ मध्ये १३ कोटी व २०१९ मध्ये ३३ कोटी असे ५० कोटी वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक घेण्यात आली.बैठकीत जिल्हाधिकारी सलिल यांनी, सन २०१८ मध्ये जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी पुढाकार घेवून आतापासूनच नियोजन करावे. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीच्या संकेस्थळावर जिल्ह्यात महसूल तसेच वनविभागाकडे असलेल्या झुडपी जंगलांची माहिती उपलब्ध केली जाईल. त्या झुडपी जंगलात सर्व शासकीय यंत्रणेला वृक्ष लागवडीसाठी ते जंगल उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सचिन कंलत्रे, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे, मुख्य व्यवस्थापक उत्तर राहुरकर, विभागीय व्यवस्थापक पाटील, मध्य चांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व इतर यंत्रणाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.