शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

पाणी असतानाही भिसीवासीयांचा संघर्ष

By admin | Updated: November 26, 2015 00:51 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी हे शेवटचे टोक असून चिमूर तालुक्यातील चिमूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे, २० हजार लोकसंख्येचे गाव आहे.

नागरिक मुबलक पाण्याच्या प्रतीक्षेत : तीन पाणी टाक्या केवळ शोभेच्या वास्तूभिसी : चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी हे शेवटचे टोक असून चिमूर तालुक्यातील चिमूरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे, २० हजार लोकसंख्येचे गाव आहे. १७ ग्रामपंचायत सदस्य, तीन पाण्याच्या टाकी, सभोवताल पाणी आहे, पण भिसीतील जनता मात्र तहानलेलीच असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करवी लागत आहे. आज भिसी येथे सहा वार्ड असून तीन पाण्याच्या टाकी उभारण्यात आल्या आहेत. डोंगर्ला, मसनखुटी, टागोरकाटा व धापला तलाव अशा ठिकाणावरुन पाणी पुरवठा होतो. वार्ड क्र. १, २, ३ व ४ ला पाणी पुरवठा करणारी नळ योजनेची पाईप लाईन माजी सरपंच स्व. भगवानजी रेवतकर यांच्या काळातील पंचविस वर्षे पुर्वीची आहे. मेनरोडला मुख्य पाईपलाईन असल्यामुळे आणि नेहमी पाईपामध्ये दोष निर्माण होत असल्याने खोदकाम करावे लागते. त्यातच पाईप लाईन जीर्ण झाल्याने पाणी विनाकारण विसर्ग होऊन नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागते. नव्यानेच बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर खोदकाम होत असल्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी गावातील राजकारणाचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. हा प्रश्न असला तरी चिंतनाचा विषय बनला आहे. २५ वर्र्षापूर्वी पाईपलाईन टाकणाऱ्या ठेकेदाराला दोष देण्यात अर्थ नाही. त्यांच्यामुळेच आजपर्यंत नागरिकांना पाणी मिळाले आणि मिळत आहे हे सत्य विसरता येत नाही. मात्र सध्या आजचा विचार व कृती महत्त्वाची असून ग्रामपंचायत सर्व सदस्यांनी पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्र येवून जनतेला मूबलक पाणी मिळवून द्यावे, अशी आर्त मागणी भिसीवासी नागरिकांची आहे. (वार्ताहर)