शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

निकालापूर्वी वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी

By admin | Updated: May 24, 2015 01:50 IST

बारावीच्या परीक्षा आटोपून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असताना बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही.

भद्रावती : बारावीच्या परीक्षा आटोपून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असताना बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून निकालापूर्वी वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी माना आदिम जमात मंडळ मुंबईचे जिल्हा शाखा प्रमुख देविदास जांभुळे यांनी केली आहे.विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकरिता अकरावीमध्ये असतानाच आपल्या महाविद्यालयामार्फत किंवा वैयक्तिक प्रस्ताव समितीकडे दाखल केलेले आहे. परंतु बारावीचा निकाल तोंडावर आला असतानासुद्धा समितीने जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले नाही. यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांच्या सोईकरीता शासनाने गडचिरोली येथे समितीची स्थापना केली. परंतु सोय होण्याऐवजी गैरसोयच होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.शासनाच्या योजना आदिवासींपर्यंत पोहचत नाही. प्रशासकीय दिरंगाई, अपुरा कर्मचारी-अधिकारी वर्ग, शासनाचा वचक, अनेक जाचक अटी व शर्ती, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष, आदिवासीचे अज्ञान, आपसातील कुरघोडो, गैरआदिवासींचा भरणा असे अनेक कारण याकरिता कारणीभूत आहे. आदिवासी विभाग म्हणजे ‘मलिदा’ गोळा करण्याचे साधन. यात अनेक घोटाळे गाजलेले आहे. स्कॉलरशीप घोटाळ्यात गैरआदिवासी अधिकारी व संस्थाचालक गबर झालेले आहे. आदिवासीपर्यंत त्यांच्या हक्काच्या योजना पोहचलेल्या नाही. अर्थसंकल्पात केलेली तरतूद त्यांच्यावर खर्च केल्या जात नाही ती अन्यत्र वडविल्या जाते. अशी भयावह स्थिती आहे.आदिवासी योजनेतील अटी व शर्ती शिथील करून जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याची मागणी जांभुळे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)