शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

निकालापूर्वी वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी

By admin | Updated: May 24, 2015 01:50 IST

बारावीच्या परीक्षा आटोपून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असताना बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही.

भद्रावती : बारावीच्या परीक्षा आटोपून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले असताना बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही करून निकालापूर्वी वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी माना आदिम जमात मंडळ मुंबईचे जिल्हा शाखा प्रमुख देविदास जांभुळे यांनी केली आहे.विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकरिता अकरावीमध्ये असतानाच आपल्या महाविद्यालयामार्फत किंवा वैयक्तिक प्रस्ताव समितीकडे दाखल केलेले आहे. परंतु बारावीचा निकाल तोंडावर आला असतानासुद्धा समितीने जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना दिले नाही. यामुळे अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांच्या सोईकरीता शासनाने गडचिरोली येथे समितीची स्थापना केली. परंतु सोय होण्याऐवजी गैरसोयच होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.शासनाच्या योजना आदिवासींपर्यंत पोहचत नाही. प्रशासकीय दिरंगाई, अपुरा कर्मचारी-अधिकारी वर्ग, शासनाचा वचक, अनेक जाचक अटी व शर्ती, लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष, आदिवासीचे अज्ञान, आपसातील कुरघोडो, गैरआदिवासींचा भरणा असे अनेक कारण याकरिता कारणीभूत आहे. आदिवासी विभाग म्हणजे ‘मलिदा’ गोळा करण्याचे साधन. यात अनेक घोटाळे गाजलेले आहे. स्कॉलरशीप घोटाळ्यात गैरआदिवासी अधिकारी व संस्थाचालक गबर झालेले आहे. आदिवासीपर्यंत त्यांच्या हक्काच्या योजना पोहचलेल्या नाही. अर्थसंकल्पात केलेली तरतूद त्यांच्यावर खर्च केल्या जात नाही ती अन्यत्र वडविल्या जाते. अशी भयावह स्थिती आहे.आदिवासी योजनेतील अटी व शर्ती शिथील करून जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्याची मागणी जांभुळे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)