शहरं
Join us  
Trending Stories
1
'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अफगाणिस्तानेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
3
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
4
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
5
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
6
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
7
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
8
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
9
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
11
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
12
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
13
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
14
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
15
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
16
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
17
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
18
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
19
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
20
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था

पोस्टाची आवर्त ठेव एजन्सी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

पोस्ट विभागाला पूर्वी विशेष असे महत्त्व होते. माहिती, मजकूर पोहोचविण्याचे एकमेव साधन म्हणून डाक विभागाची ओळख होती. मात्र, ...

पोस्ट विभागाला पूर्वी विशेष असे महत्त्व होते. माहिती, मजकूर पोहोचविण्याचे एकमेव साधन म्हणून डाक विभागाची ओळख होती. मात्र, काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊन, इंटरनेटसेवेस सोबतच मोबाइल क्रांती झाली. पोस्टामार्फत होणारे पत्र व्यवहार कमी झाले. परिणामी, प्रशासनाने या विभागाला बँकेचे स्वरूप देत, आर्थिक व्यवहार सुरू केले. पूर्वी पोस्ट विभागाने आवर्त ठेव एजन्सी महिलांना दिल्या. त्यांच्यामार्फत महिला मासिक आरडी गोळा करायच्या. यातून त्यांना कमिशन मिळत असल्याने, महिलांना स्वयंरोजगार मिळून महिलांचे सक्षमीकरण झाले होते. मात्र, पोस्ट विभागाने डिसेंबर, २००५ पासून महिलांना नव्याने आरडी एजन्सी देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो महिलांना इच्छा असूनही एजन्सी घेता येत नाही, त्यामुळे महिलांचा पुरता हिरमोड झाला आहे.