शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टाची आवर्त ठेव एजन्सी सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

पोस्ट विभागाला पूर्वी विशेष असे महत्त्व होते. माहिती, मजकूर पोहोचविण्याचे एकमेव साधन म्हणून डाक विभागाची ओळख होती. मात्र, ...

पोस्ट विभागाला पूर्वी विशेष असे महत्त्व होते. माहिती, मजकूर पोहोचविण्याचे एकमेव साधन म्हणून डाक विभागाची ओळख होती. मात्र, काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होऊन, इंटरनेटसेवेस सोबतच मोबाइल क्रांती झाली. पोस्टामार्फत होणारे पत्र व्यवहार कमी झाले. परिणामी, प्रशासनाने या विभागाला बँकेचे स्वरूप देत, आर्थिक व्यवहार सुरू केले. पूर्वी पोस्ट विभागाने आवर्त ठेव एजन्सी महिलांना दिल्या. त्यांच्यामार्फत महिला मासिक आरडी गोळा करायच्या. यातून त्यांना कमिशन मिळत असल्याने, महिलांना स्वयंरोजगार मिळून महिलांचे सक्षमीकरण झाले होते. मात्र, पोस्ट विभागाने डिसेंबर, २००५ पासून महिलांना नव्याने आरडी एजन्सी देणे बंद केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेकडो महिलांना इच्छा असूनही एजन्सी घेता येत नाही, त्यामुळे महिलांचा पुरता हिरमोड झाला आहे.